शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भाजप देशाला महासत्ता बनवेल : बडोले

By admin | Updated: December 30, 2015 00:26 IST

यापुढील काळात देशात वेगवेगळ्या योजना राबवून देशाला महासत्ता बनवेल,

नृसिंहवाडी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनातील भारत देश निर्माण व्हावा, याकरिता भाजप सरकारने ठोस पावले उचलली आहेत. यापुढील काळात देशात वेगवेगळ्या योजना राबवून देशाला महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे सुशासन दिन व तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बडोले म्हणाले, मागासवर्गीय समाजातील चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सामाजिक न्याय विभागामार्फत मोफत घरे देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. आमदार हाळवणकर म्हणाले, देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून अनेक चांगली कामे होत आहेत. बलशाली भारताचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत व राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. यात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. राजेंद्र देशमुख, देवाप्पा पुजारी, अन्वर जमादार, गणेशवाडीच्या सरपंच प्रज्ञा अपिर्णे, वृंदा पुजारी, क्रांती सुतार, गुरुदास खोचरे, संगीता कुचनुरे, रामभाऊ कुंभार, आप्पा गवंडी, दिलीप पटेल, जयपाल मागगावे, पोपट पुजारी, किरण हवालदार, आदी उपस्थित होते.