शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ऊस परिषदेकडे लक्ष

By admin | Updated: October 21, 2014 23:38 IST

‘स्वाभिमानी’ची भूमिका काय राहणार, पहिली उचल किती

जयसिंगपूर : विधानसभा निकालानंतर १ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १३ व्या ऊस परिषदेकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या ऊस परिषदेत ऊसदरावरून ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय राहणार, पहिली उचल किती मागितली जाणार आणि आंदोलनाची दिशा कोणती ठरणार याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.राज्य सरकारने ऊसदर नियामक मंडळाची स्थापना केली. मात्र, त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला काही आश्वासने दिलेली आहेत. त्याची पूर्तता येणाऱ्या काळात होईल, अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी उदगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडली होती. १ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ही ऊस परिषद होत असली तरी विधानसभेतील पराभवाचे चिंतनही परिषदेत होण्याची शक्यता आहे. एकूणच विधानसभा निकालानंतर नव्या सरकारबरोबर ऊसदराबाबतही चर्चा आता होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)