शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ऊस परिषदेकडे लक्ष

By admin | Updated: October 21, 2014 23:38 IST

‘स्वाभिमानी’ची भूमिका काय राहणार, पहिली उचल किती

जयसिंगपूर : विधानसभा निकालानंतर १ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १३ व्या ऊस परिषदेकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या ऊस परिषदेत ऊसदरावरून ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय राहणार, पहिली उचल किती मागितली जाणार आणि आंदोलनाची दिशा कोणती ठरणार याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.राज्य सरकारने ऊसदर नियामक मंडळाची स्थापना केली. मात्र, त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला काही आश्वासने दिलेली आहेत. त्याची पूर्तता येणाऱ्या काळात होईल, अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी उदगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडली होती. १ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ही ऊस परिषद होत असली तरी विधानसभेतील पराभवाचे चिंतनही परिषदेत होण्याची शक्यता आहे. एकूणच विधानसभा निकालानंतर नव्या सरकारबरोबर ऊसदराबाबतही चर्चा आता होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)