शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

या नवीन योजना जाहीर

By admin | Updated: May 25, 2015 00:23 IST

‘महावितरण’च्या चार बड्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार

जिल्ह्यातील ५८८ फिडरसाठी फीडर व्यवस्थापन (फीडर मॅनेजमेंट) समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत बेरोजगार अभियंते, निवृत्त अभियंते यांना काम दिले जाणार आहे; तर त्यांच्याबरोबरच आयटीआय झालेल्या सहा बेरोजगारांनाही काम या योजनेत ७५ लाखांचे काम बेरोजगारांना आधीचे काम व्यवस्थित केल्यानंतर मिळणार आहे. याशिवाय वीज चोरी पकडणाऱ्या फीडर मॅनेजमेंटला पकडलेल्या वीजचोरीच्या रकमेच्या २० टक्के रक्कम बक्षीस देणार.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार येत्या ‘महावितरण’च्या चार बड्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणारचंद्रशेखर बावनकुळे : ३०० कोटींची कामे वेळेत पूर्ण नाहीतकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘महावितरण’ची ३०० कोटींची कामे दिलेल्या प्रतिभा अ‍ॅँड प्रतीक, श्रीम इलेक्ट्रिकल्स, सुनील हायटेक आणि बी. व्ही. जी. या चार बड्या ठेकेदार कंपन्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. त्यांनी कामे पूर्ण न करता महावितरणची फसवणूक केली. या प्रकरणी या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.बावनकुळे म्हणाले, कोल्हापुरात शून्य टक्के वीजगळती आहे. याशिवाय येथील ग्राहक वीज वापरल्यानंतर १०० टक्के पैसे भरतो. मात्र, महावितरण या ग्राहकांना सेवा देताना कमी पडत आहे, कामात कुचराई करीत आहे, अशी त्यांनी स्पष्ट कबुली दिली. कोल्हापुरात ८००० हून अधिक ग्राहकांना वीज कनेक्शन मिळावे म्हणून जिल्ह्यात आघाडी सरकारने ३०० कोटींची कामे काही कंत्राटदारांना वाटली होती. यामध्ये या कंत्राट दिलेल्या कंपन्यांनी कामात चालढकल केली. ही कामे अर्धवटच राहिली आहेत. या कंत्राटदार कंपन्यांनी महावितरणकडे अनामत रक्कम म्हणून ठेवलेली १० टक्के रक्कम जप्त करण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.कोल्हापुरात महावितरणची सेवा सुरळीत व्हावी, याकरिता जिल्ह्यात ५० टक्के फीडर, ट्रान्सफॉर्मर, आदी नवीन यंत्रणा उभारण्याकरिता एकूण ५५० कोटी रुपयांचे नवीन पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज वितरण सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला. आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला. तसेच रखडलेल्या व नागरिकांना हेलपाटे मारावयास लावणाऱ्या कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. (प्रतिनिधी)मंगळवार (दि. २६) पर्यंत देऊशेतातील वाकलेल्या पोलदुरुस्तीसाठी २० कोटींची जादाची तरतूद राजीव गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ५० टक्के रकमेत वीज कनेक्शन देणार गावात न राहणाऱ्या ाहावितरणच्या अभियंत्यांचे घरभाडे पगारातून रद्द वीजचोरीबद्दल सर्व पोलीस ठाण्यांना तक्रार दाखल करण्याची सोय.