शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

या नवीन योजना जाहीर

By admin | Updated: May 25, 2015 00:23 IST

‘महावितरण’च्या चार बड्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार

जिल्ह्यातील ५८८ फिडरसाठी फीडर व्यवस्थापन (फीडर मॅनेजमेंट) समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत बेरोजगार अभियंते, निवृत्त अभियंते यांना काम दिले जाणार आहे; तर त्यांच्याबरोबरच आयटीआय झालेल्या सहा बेरोजगारांनाही काम या योजनेत ७५ लाखांचे काम बेरोजगारांना आधीचे काम व्यवस्थित केल्यानंतर मिळणार आहे. याशिवाय वीज चोरी पकडणाऱ्या फीडर मॅनेजमेंटला पकडलेल्या वीजचोरीच्या रकमेच्या २० टक्के रक्कम बक्षीस देणार.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार येत्या ‘महावितरण’च्या चार बड्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणारचंद्रशेखर बावनकुळे : ३०० कोटींची कामे वेळेत पूर्ण नाहीतकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘महावितरण’ची ३०० कोटींची कामे दिलेल्या प्रतिभा अ‍ॅँड प्रतीक, श्रीम इलेक्ट्रिकल्स, सुनील हायटेक आणि बी. व्ही. जी. या चार बड्या ठेकेदार कंपन्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. त्यांनी कामे पूर्ण न करता महावितरणची फसवणूक केली. या प्रकरणी या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.बावनकुळे म्हणाले, कोल्हापुरात शून्य टक्के वीजगळती आहे. याशिवाय येथील ग्राहक वीज वापरल्यानंतर १०० टक्के पैसे भरतो. मात्र, महावितरण या ग्राहकांना सेवा देताना कमी पडत आहे, कामात कुचराई करीत आहे, अशी त्यांनी स्पष्ट कबुली दिली. कोल्हापुरात ८००० हून अधिक ग्राहकांना वीज कनेक्शन मिळावे म्हणून जिल्ह्यात आघाडी सरकारने ३०० कोटींची कामे काही कंत्राटदारांना वाटली होती. यामध्ये या कंत्राट दिलेल्या कंपन्यांनी कामात चालढकल केली. ही कामे अर्धवटच राहिली आहेत. या कंत्राटदार कंपन्यांनी महावितरणकडे अनामत रक्कम म्हणून ठेवलेली १० टक्के रक्कम जप्त करण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.कोल्हापुरात महावितरणची सेवा सुरळीत व्हावी, याकरिता जिल्ह्यात ५० टक्के फीडर, ट्रान्सफॉर्मर, आदी नवीन यंत्रणा उभारण्याकरिता एकूण ५५० कोटी रुपयांचे नवीन पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज वितरण सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला. आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला. तसेच रखडलेल्या व नागरिकांना हेलपाटे मारावयास लावणाऱ्या कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. (प्रतिनिधी)मंगळवार (दि. २६) पर्यंत देऊशेतातील वाकलेल्या पोलदुरुस्तीसाठी २० कोटींची जादाची तरतूद राजीव गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ५० टक्के रकमेत वीज कनेक्शन देणार गावात न राहणाऱ्या ाहावितरणच्या अभियंत्यांचे घरभाडे पगारातून रद्द वीजचोरीबद्दल सर्व पोलीस ठाण्यांना तक्रार दाखल करण्याची सोय.