शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दीचा विक्रम!

By admin | Updated: October 10, 2016 05:36 IST

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचे सगळे उच्चांक मोडत रविवारी ३ लाख २० हजार भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त झालेल्या गर्दीचे सगळे उच्चांक मोडत रविवारी ३ लाख २० हजार भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शुक्रवारनंतर ही यंदाच्या नवरात्रौत्सवातील मोठी गर्दी होती. गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. गेल्या नऊ दिवसांत २० लाख ७२ हजार ६५ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून देवस्थान समिती व पोलिसांच्या वतीने नागरिकांना व्हीआयपी दर्शनासाठी सोडले जात होते. मात्र अष्टमी आणि रविवारचा दिवस असल्याने या दोन्ही व्यवस्थापनांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवले होते. महिषासूरमर्दिनी रूपात पूजाअष्टमीनिमित्त रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पारंपरिक पूजा बांधण्यात आली. अष्टमीला अंबाबाईने (दुर्गेने) महिषासुराचा वध केला. (प्रतिनिधी)