शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य हे कृतिशीलतेचा वस्तुपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डांगे यांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या विषयावर विद्यापीठाच्या ...

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डांगे यांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या विषयावर विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या वाहिनीवर विशेष ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

अहिल्यादेवी सत्ताधारी होत्या, राजकारणी धुरंधर होत्या. मात्र, सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. त्यांच्या जहागिरीत धान्याची कोठारे भरलेली असायची. मात्र, सर्व प्रजा जेवल्याची खात्री झाल्याखेरीज त्या स्वतः अन्नग्रहण करीत नसत. त्यांचा खजिना सोन्या-चांदीने भरलेला असला तरी त्यांच्या स्वतःच्या अंगावर मात्र स्फटिकाच्या माळेशिवाय अन्य दागिना नसे. संस्कृती रक्षणासाठी त्यांनी देवळांना संरक्षण पुरविले. काशीहून रोज पाण्याची कावड रामेश्वरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करताना त्या जोडीनेच त्यांनी टपाल पाठविण्याची व्यवस्थाही विकसित केली. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार व संरक्षण करण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे माजी मंत्री डांगे यांनी सांगितले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली. डॉ. एम.टी. गोफणे यांनी प्रास्ताविक केले.

चौकट

नव्या पिढीने अनुकरणाची गरज

अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत समाजहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांनी घेतलेले आणि राबविलेले निर्णय अत्यंत मूलगामी, पथदर्शक स्वरूपाचे आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीने समजून घेऊन त्यांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

फोटो (१३०८२०२१-कोल-अण्णासाहेब डांगे (मुलाखत

130821\13kol_4_13082021_5.jpg

फोटो (१३०८२०२१-कोल-अण्णासाहेब डांगे (मुलाखत)