शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले तालुक्यातील ५८ टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

हातकणंगले : तालुक्यातील वारणा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुरात या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ...

हातकणंगले : तालुक्यातील वारणा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुरात या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत असून, तालुक्यातील १०,९६४ हेक्टर क्षेत्रापैकी ६,४४६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पीक नुकसानाचे ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे तर उर्वरित पीकक्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात पोहोचले असून, ऑनलाईन डाटा भरण्यामध्ये विलंब होत आहे.

तालुक्यातील ६३ गावांपैकी ३५ गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद असून, वारणा आणि पंचगंगा नदीकाठावरील २८ गावांमध्ये महापूर आणि अतिवृष्टीची नोंद झाली आहे. महापुरात १३,०९९ शेतकऱ्यांच्या १०,९६४ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत आणि बागायत पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस ६ हजार हेक्टर, सोयाबीन २ हजार हेक्टर, भुईमूग दीड हजार हेक्टर, भात ५०० हेक्टर तर भाजीपाला, फळबाग व इतर पिकांचे ५०० हेक्टर अशाप्रकारे अंदाजे नुकसान क्षेत्र आहे.