शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

गोळवली-आडीवली रोड ते टेकडी रस्त्याचे काम सुरू -कुणाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:12 IST

भाग म्हणून स्वखर्चाने त्यांनी विजय पाटील नगर फेज ३ गोळवली-आडीवली रोड ते टेकडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने त्यांच्या डागडुजीसाठी स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चातून नागरिकांना सुविधा देण्याच्या निश्चय केला आहे. त्याचाच भाग म्हणून स्वखर्चाने त्यांनी विजय पाटील नगर फेज ३ गोळवली-आडीवली रोड ते टेकडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे.

विजय पाटील नगर फेज ३ गोळवली आडिवली रोड ते टेकडी रस्त्यावर सततचे होणारे वाहनांचे अपघात व परिसरातील धुळीचे साम्राज्य यातून वाहनचालक व नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. ३१ डिसेंबरला उद्योजक अनिल पाटील, महेंद्र तरे, उद्योजक राम जाधव, उद्योजक केशव भाने यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली आहे.

यावेळी शिवसागर यादव, योगेश खराटे, नालीत खान, सुनील राणे, विकास रांजणे, गणेश पाटील पाटील, जीवन निभाळकर, राजलक्ष्मी हलदार, अनुजा परब, अश्विनी खराटे, शीतल मांगले, नीलम तिवारी, रंजना शुक्ला, सावित्री पासी आदी उपस्थित होते. दरम्यान, पाटील यांचा लवकरच वाढदिवस आहे. मात्र, नागरिकांना होणारा त्रास आणि कोरोनाची महामारी यामध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनसामान्यांमध्ये राहून काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण