शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

विहिंप, कल्याण जिल्हा राम मंदिरासाठी ३५ कोटी निधी संकलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:39 IST

परिषदेच्या वतीने या अभियानाचे प्रमुख ऍड. मनोज रायचा यांनी ही माहिती दिली.

डोंबिवली: श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यास कल्याण तर्फे विश्व हिंदू।परिषदेच्या कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून ३५ कोटी रुपये निधी संकलन करण्याचा संकल्प करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

परिषदेच्या वतीने या अभियानाचे प्रमुख ऍड. मनोज रायचा यांनी ही माहिती दिली. त्यासाठी सुमारे १७ लाख कुटूंबांपर्यंत पोहचण्याचे आणि त्यातून निधी संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात महिनाभर सुरू होणाऱ्या अभियानाचे ते उद्दीष्ट असल्याचे सांगण्यात आले. जास्तीत जास्त निधी समर्पण करावे असे, आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. त्यावेळी विश्र्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा मंत्री अभिषेक गोडबोले, रोशन जगताप, ॲड सुधा जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली