शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘केडीएमसी निवडणुकीला विशेष संपर्क मंत्री नेमावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:23 IST

राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे

कल्याण : राष्ट्रवादीची स्थिती कल्याण-डोंबिवलीत  नाजूक असल्याने परिवर्तन होणे आवश्यक आहे. केडीएमसीची निवडणूक पाहता पक्षाला उभारी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यासाठी विशेष संपर्कमंत्री नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे. या दोघांकडून स्थानिक स्तरावर बैठकांचे सत्र सुरू आहे. तरुण, सक्षम कार्यकर्त्यांना नव्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. पक्ष बांधणी व वाढविण्याचे काम सुरू असताना जिल्ह्यासाठी विशेष संपर्कमंत्री नेमण्याची मागणी माजी प्रदेश सचिव साळवे यांनी केली. राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त स्वत:चा मतदारसंघ आणि कुटुंबीयांपुरतेच मर्यादित विचार करता येतो, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्याचे साळवे यांनी पत्रात नमूद केले आहे.  

एकूणच चित्र पाहता पक्षाच्या वरिष्ठांनी ठाणे जिल्हा आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाला भेट दिला आहे का? असाही सवाल साळवे यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या