शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

By admin | Updated: June 30, 2014 12:45 IST

उद्योजकाला उद्योग सुरू करायचा असेल तर 16 निरीक्षकांना तोंड द्यावे लागते, या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या वक्तव्याने वाद उभा राहिला.

पणजी : बलात्कारित महिलेला केवळ एका पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीला सामोरे जावे लागते. उद्योजकाला उद्योग सुरू करायचा असेल तर 16 निरीक्षकांना तोंड द्यावे लागते, या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या वक्तव्याने वाद उभा राहिला.
‘बायलांचो साद’ या सामाजिक संघटनेने र्पीकर यांच्या वक्तव्यास तीव्र आक्षेप घेतला असून, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य त्यांच्या असंवेदनशीलतेचे प्रतिक आहे, असे संघटनेच्या अध्यक्षा सबिना मार्टिन्स यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री र्पीकर यांनी शुक्रवारी उद्योजकांच्या बैठकीत बोलताना केलेले हे वक्तव्य असंवेदनशील  आहे, हा महिलांचा अपमान आहे, असे मार्टिन्स यांनी म्हटले आहे. बलात्कारित महिलेला एकाच पोलीस निरीक्षकाला सामोरे जावे लागत नसून, कौन्सिलर व डॉक्टरांनाही ती घटना वारंवार कथन करावी लागते, याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसावी, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)