शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या मार्गाने आले ५० टन सोने

By admin | Updated: May 21, 2014 02:19 IST

सरकारने आयातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे चोरीच्या मार्गाने देशात येणार्‍या सोन्यामध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : सरकारने आयातीवर लादलेल्या निर्बंधांमुळे चोरीच्या मार्गाने देशात येणार्‍या सोन्यामध्ये वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात ५० टन सोने चोरीच्या मार्गाने आल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या अहवालात म्हटले आहे. सन २०१३मध्ये तस्करीद्वारे भारतात २०० टन सोने आल्याची शक्यता कौन्सिलने याआधी व्यक्त केली होती. सोन्याच्या मागणीतील बदलाबाबत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केलेल्या एका अहवालाच्या पार्श्वभूमीवर कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम् यांनी ही माहिती दिली. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवार ते मार्च) देशात सुमारे ५० टन सोने हे चोरीच्या मार्गाने आले असण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या देशांतर्गत मागणीपैकी सुमारे २० ते २५ टक्के मागणी ही चोरीच्या मार्गाने येणार्‍या सोन्यामार्फत पूर्ण केली जात असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. भारतात अनधिकृत मार्गाने दाखल होत असलेल्या सोन्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून त्याचा फटका प्रामाणिकपणे व्यवहार करणार्‍यांना बसत असल्याचे सोमसुंदरम् यांनी स्पष्ट केले. भारत मुख्यत: मध्य-पूर्वेतील देशांकडून सोन्याच्या दागिन्यांची आयात करीत असतो. सध्या या देशांमध्येही सोन्याचे भाव वाढले असल्याने वाढत्या आयातीला त्यामुळे खीळ बसताना दिसत आहे. सोन्याची चोरटी आयात थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)