शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

रायपूरकरांवरची पाणीबाणी २० दिवसांनी दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे गेल्या २० दिवसापासून विजेचा लंपडाव आणि मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे गेल्या २० दिवसापासून विजेचा लंपडाव आणि मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहे. महिलांना एमआयडीसीमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अखेर काही महिलांनी थेट ग्रामपंचायतवर मोर्चा नेल्यानंतर २० व्या दिवशी प्रशासनाला जाग येऊन नवीन डीपी बसवून ही समस्या सोडविण्यात आली आहे.

दीड महिन्यांपासून शेतात विजेचा लपंडाव सुरू होता. पाणी पुरवठ्याचाच विद्युत पुरवठा खंडित असल्याने गेल्या २० दिवसांपासून पाण्याची समस्या अगदीच बिकट झाली होती. शिवाय औरंगाबाद रस्त्यावरील जलवाहिनी फुटलेली होती. शेतात वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मुख्य रोहित्र बदलवणे बाकी असल्याने ही विजेची समस्या उद्भवली होती. वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे ग्रामस्थांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. अखेर संतप्त महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत गाठून संबधितांना जाब विचारला, अखेर हालचाली सुरू झाल्या व नवीन रोहित्र बसविण्यात आले व हा गंभीर पाणी प्रश्न सुटला.