शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रायपूरकरांवरची पाणीबाणी २० दिवसांनी दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे गेल्या २० दिवसापासून विजेचा लंपडाव आणि मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे गेल्या २० दिवसापासून विजेचा लंपडाव आणि मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहे. महिलांना एमआयडीसीमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अखेर काही महिलांनी थेट ग्रामपंचायतवर मोर्चा नेल्यानंतर २० व्या दिवशी प्रशासनाला जाग येऊन नवीन डीपी बसवून ही समस्या सोडविण्यात आली आहे.

दीड महिन्यांपासून शेतात विजेचा लपंडाव सुरू होता. पाणी पुरवठ्याचाच विद्युत पुरवठा खंडित असल्याने गेल्या २० दिवसांपासून पाण्याची समस्या अगदीच बिकट झाली होती. शिवाय औरंगाबाद रस्त्यावरील जलवाहिनी फुटलेली होती. शेतात वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मुख्य रोहित्र बदलवणे बाकी असल्याने ही विजेची समस्या उद्भवली होती. वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे ग्रामस्थांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. अखेर संतप्त महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत गाठून संबधितांना जाब विचारला, अखेर हालचाली सुरू झाल्या व नवीन रोहित्र बसविण्यात आले व हा गंभीर पाणी प्रश्न सुटला.