शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: December 29, 2015 00:08 IST

हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तळोदा : शहरातील हरकलालनगरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराचा विस्तार वाढल्यानंतर नवीन वसाहती निर्माण झाल्या. त्यातीलच शहराच्या पूव्रेला शहादा रस्त्यावरील हरकलालनगर या वसाहतीचाही समावेश आहे. या वसाहतीत सुमारे 250-300 कुटुंब रहिवास करतात. या वसाहतीत निम्म्या ठिकाणी नळ कनेक्शन आहेत. परंतु ज्यांच्याकडे पालिकेचे नळ कनेक्शन नाहीत त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या या वसाहतीतील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिका:यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हरकलालनगरातील निम्म्या नागरिकांना पालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. मात्र निम्म्या भागात पालिकेचे पाणी मिळत नाही. पाणी मिळत नसल्याने या कॉलनीतील निम्म्या नागरिकांना आर्थिक भरुदड सहन करीत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागातील नागरिक खासगी कूपनलिकाधारकांकडून पाणी विकत घेऊन आपले काम भागवत आहेत. खासगी कूपनलिकांमध्येही काही बिघाड झाल्यास पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निम्म्या भागात पालिकेने पाणीटंचाई निवारणासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यासाठी या भागात पालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी जोडण्या देऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रा. आर. ओ. मगरे, महेंद्र सूर्यवंशी, डी.एम. महाले, श्यामसिंग राजपूत, एन.पी. पाटोळे, बन्सी माळी, हरचंद केदार, रूपसिंग पाडवी, एन.पी. पाटोळे, एस.व्ही. अहिरे, प्रा. बी.एस. भामरे, कालीदास एस. वाणी, बी. जी. सूर्यवंशी, के. के. वाणी, सुनील सागर, जितेंद्र शर्मा, उमाकांत परदेशी, पंकज मोरे आदी नागरिकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)