शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जल, जंगल, जमीन, जन, जनावर हाच शाश्वत विकासाचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची ...

धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची योग्य तऱ्हने निगा राखल्यास शाश्वत विकास हा निश्चित आहे, असे प्रतिपादन बारीपाडा लोकचळवळीचे प्रणेते चैत्राम पवार यांनी धरणगाव येथे जलदूत फाउंडेशनच्या दत्तक वृक्ष योजनेच्या ऑक्सिजन पार्कच्या उद‌्घाटनप्रसंगी केले.

निसर्ग घटक हे एकमेकांशी पूरक असून, प्रत्येक ठिकाणच्या गरजेनुसार सांगड घालून जल व पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. ज्यामुळे जन व जनावर या दोन्ही घटकांचा फायदा होतो. जलदूत फाउंडेशनने हाती घेतलेल्या कार्यांची प्रशंसा करत या पद्धतीची चळवळ फाउंडेशनने इतर गावांतही उभी करावी, असे आवाहन पवार यांनी केले. कार्यक्रमाला धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी धरणगाव शहरात लवकरच सर्व सुविधांची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जलदूतचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पंकज अमृतकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी, सूत्रसंचालन इंजि. सुनील शाह यांनी केले, तर डॉ. सूचित जैन यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते चिंतामणी पार्कच्या मोकळ्या जागेत ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष संगोपनाची जबाबदारी ही चिंतामणी पार्क रहिवासी व जलदूत घेणार आहे.

फोटो १७सीडीजे १