शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जल, जंगल, जमीन, जन, जनावर हाच शाश्वत विकासाचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची ...

धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची योग्य तऱ्हने निगा राखल्यास शाश्वत विकास हा निश्चित आहे, असे प्रतिपादन बारीपाडा लोकचळवळीचे प्रणेते चैत्राम पवार यांनी धरणगाव येथे जलदूत फाउंडेशनच्या दत्तक वृक्ष योजनेच्या ऑक्सिजन पार्कच्या उद‌्घाटनप्रसंगी केले.

निसर्ग घटक हे एकमेकांशी पूरक असून, प्रत्येक ठिकाणच्या गरजेनुसार सांगड घालून जल व पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. ज्यामुळे जन व जनावर या दोन्ही घटकांचा फायदा होतो. जलदूत फाउंडेशनने हाती घेतलेल्या कार्यांची प्रशंसा करत या पद्धतीची चळवळ फाउंडेशनने इतर गावांतही उभी करावी, असे आवाहन पवार यांनी केले. कार्यक्रमाला धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी धरणगाव शहरात लवकरच सर्व सुविधांची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जलदूतचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पंकज अमृतकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी, सूत्रसंचालन इंजि. सुनील शाह यांनी केले, तर डॉ. सूचित जैन यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते चिंतामणी पार्कच्या मोकळ्या जागेत ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष संगोपनाची जबाबदारी ही चिंतामणी पार्क रहिवासी व जलदूत घेणार आहे.

फोटो १७सीडीजे १