शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

जल, जंगल, जमीन, जन, जनावर हाच शाश्वत विकासाचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची ...

धरणगाव : जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक निसर्गनिर्मित असून, ते आपणास आयात करावे लागत नाहीत. याची योग्य तऱ्हने निगा राखल्यास शाश्वत विकास हा निश्चित आहे, असे प्रतिपादन बारीपाडा लोकचळवळीचे प्रणेते चैत्राम पवार यांनी धरणगाव येथे जलदूत फाउंडेशनच्या दत्तक वृक्ष योजनेच्या ऑक्सिजन पार्कच्या उद‌्घाटनप्रसंगी केले.

निसर्ग घटक हे एकमेकांशी पूरक असून, प्रत्येक ठिकाणच्या गरजेनुसार सांगड घालून जल व पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. ज्यामुळे जन व जनावर या दोन्ही घटकांचा फायदा होतो. जलदूत फाउंडेशनने हाती घेतलेल्या कार्यांची प्रशंसा करत या पद्धतीची चळवळ फाउंडेशनने इतर गावांतही उभी करावी, असे आवाहन पवार यांनी केले. कार्यक्रमाला धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी धरणगाव शहरात लवकरच सर्व सुविधांची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी जलदूतचे प्रतिनिधी म्हणून डॉ. पंकज अमृतकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी, सूत्रसंचालन इंजि. सुनील शाह यांनी केले, तर डॉ. सूचित जैन यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते चिंतामणी पार्कच्या मोकळ्या जागेत ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष संगोपनाची जबाबदारी ही चिंतामणी पार्क रहिवासी व जलदूत घेणार आहे.

फोटो १७सीडीजे १