शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पाणी योजनेच्या श्रेयावरून जुंपली

By admin | Updated: May 5, 2017 00:12 IST

कासोदा : अजून दोन वर्षे करावी लागणार पाण्याची प्रतीक्षा

कासोदा : गेली तीन दशके प्रचंड पाणीटंचाईचा सामना करणा:या एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठय़ा कासोदा या गावी पाणीटंचाई मिटणार असल्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सुमारे 11 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पाणी योजना होणार आहे. मात्र या योजनेचे श्रेय घेण्यावरून सध्या आमदार डॉ.सतीश पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील यांचे पती मच्छिद्र पाटील यांच्यात जुंपली आहे. ग्रामस्थांना या योजनेतून पाणी उपलब्ध होण्यास किमान दोन वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळात ही योजना 16 कोटींची होती. त्यात लोकवर्गणी व जलशुद्धीकरण प्रकल्पाची जागा यासह ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी विस्तृत माहिती दिली होती. परंतु नंतर ही योजना काही कारणास्तव बारगळली. आता आमदार सतीश पाटील यांनी 11 कोटी रुपयांची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाल्याची माहिती पत्रपरिषद घेऊन दिली, तर मंत्रालयातून मंजुरीचे पत्र मी आणले, अशी भूमिका मच्छिंद्र पाटील यांची आहे. या योजनेत ग्रामसचिवालयाच्या इमारतीमागे जलशुद्धीकरण प्रकल्प होणार आहे. वाढीव उपनगरे व येत्या 5 ते 10 वर्षात गावाचा होणारा विस्तार याचाही योजना राबवताना विचार व्हावा, अशी अपेक्षा मात्र जाणकारांतून व्यक्त होत आहे.  11 कोटी रुपयांच्या या पाणी योजनेत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, अंजनी धरणावरून कासोदा गावार्पयत पाईप लाईन टाकणे, उपनगरासह संपूर्ण गावातील जुनी पाईप लाईन बदलून नवीन टाकणे व चार ठिकाणी जलकुंभ उभारणे अशी ही पाणीपुरवठा योजना आहे. हल्ली सोळा गाव योजना व अंजनी धरणातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र अंजनी धरणातील पाणीपातळी झपाटय़ाने कमी होत असल्याने वीजपंप उचलून पाणी जेथे आहे तेथे नेले जात आहेत. गेल्या वर्षी अशीच कसरत करावी लागली होती. यंदाही तसेच करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रय} सुरू आहे.      -मंगला राक्षे, सरपंच, कासोदा, ता.एरंडोल