शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

पाणी योजनेच्या श्रेयावरून जुंपली

By admin | Updated: May 5, 2017 00:12 IST

कासोदा : अजून दोन वर्षे करावी लागणार पाण्याची प्रतीक्षा

कासोदा : गेली तीन दशके प्रचंड पाणीटंचाईचा सामना करणा:या एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठय़ा कासोदा या गावी पाणीटंचाई मिटणार असल्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सुमारे 11 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पाणी योजना होणार आहे. मात्र या योजनेचे श्रेय घेण्यावरून सध्या आमदार डॉ.सतीश पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील यांचे पती मच्छिद्र पाटील यांच्यात जुंपली आहे. ग्रामस्थांना या योजनेतून पाणी उपलब्ध होण्यास किमान दोन वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळात ही योजना 16 कोटींची होती. त्यात लोकवर्गणी व जलशुद्धीकरण प्रकल्पाची जागा यासह ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी विस्तृत माहिती दिली होती. परंतु नंतर ही योजना काही कारणास्तव बारगळली. आता आमदार सतीश पाटील यांनी 11 कोटी रुपयांची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाल्याची माहिती पत्रपरिषद घेऊन दिली, तर मंत्रालयातून मंजुरीचे पत्र मी आणले, अशी भूमिका मच्छिंद्र पाटील यांची आहे. या योजनेत ग्रामसचिवालयाच्या इमारतीमागे जलशुद्धीकरण प्रकल्प होणार आहे. वाढीव उपनगरे व येत्या 5 ते 10 वर्षात गावाचा होणारा विस्तार याचाही योजना राबवताना विचार व्हावा, अशी अपेक्षा मात्र जाणकारांतून व्यक्त होत आहे.  11 कोटी रुपयांच्या या पाणी योजनेत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे, अंजनी धरणावरून कासोदा गावार्पयत पाईप लाईन टाकणे, उपनगरासह संपूर्ण गावातील जुनी पाईप लाईन बदलून नवीन टाकणे व चार ठिकाणी जलकुंभ उभारणे अशी ही पाणीपुरवठा योजना आहे. हल्ली सोळा गाव योजना व अंजनी धरणातून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र अंजनी धरणातील पाणीपातळी झपाटय़ाने कमी होत असल्याने वीजपंप उचलून पाणी जेथे आहे तेथे नेले जात आहेत. गेल्या वर्षी अशीच कसरत करावी लागली होती. यंदाही तसेच करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रय} सुरू आहे.      -मंगला राक्षे, सरपंच, कासोदा, ता.एरंडोल