शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वरणगावात पाण्यासाठी महिला धडकल्या नगरचपरिषदेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना २४ तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजप सरकारच्या काळात ...

नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना २४ तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजप सरकारच्या काळात पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. मात्र तिचे काम थंडबस्त्यात आहे. दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होत आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करावे, या मागण्यांसाठी नगर परिषदेवर महिलांनी मोर्चा काढला.

यावेळी मुख्यधिकारी समीर शेख, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी, शहराध्यक्ष सुनील माळी, ए.जी. जंजाळे, संदीप भोई, मिलिंद मेढे, गोलू राणे, कृष्णा माळी, संदीप माळी, शशी चौधरी, डॉ. प्रवीण चांदने, डॉ.सादिक, डी.के. खाटीक, हितेश चौधरी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, गजानन वंजारी, योगेश माळी, सैयद जाफरअली संगीता माळी, नीता तायडे, शंकर पवार उपस्थित होते.

मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषदसमोर १८ जून रोजी महिला बेमुदत उपोषण करतील.

मुख्याधिकारी आले बैठक सोडून

मुख्यधिकारी समीर शेख हे भुसावळ येथे बैठकसाठी गेले होते. परंतु मुख्याधिकारी वरणगावला आल्याशिवाय महिला नगर परिषदेमधून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातवरण तापले होते. अखेर मुख्याधिकाऱ्यांना भुसावळातील बैठक सोडून १५ मिनिटात वरणगावला हजर व्हावे लागले. मुख्याधिकारी समीर शेख यांनी यावेळी सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.