शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

वरणगावात पाण्यासाठी महिला धडकल्या नगरचपरिषदेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना २४ तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजप सरकारच्या काळात ...

नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना २४ तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजप सरकारच्या काळात पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. मात्र तिचे काम थंडबस्त्यात आहे. दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होत आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करावे, या मागण्यांसाठी नगर परिषदेवर महिलांनी मोर्चा काढला.

यावेळी मुख्यधिकारी समीर शेख, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी, शहराध्यक्ष सुनील माळी, ए.जी. जंजाळे, संदीप भोई, मिलिंद मेढे, गोलू राणे, कृष्णा माळी, संदीप माळी, शशी चौधरी, डॉ. प्रवीण चांदने, डॉ.सादिक, डी.के. खाटीक, हितेश चौधरी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, गजानन वंजारी, योगेश माळी, सैयद जाफरअली संगीता माळी, नीता तायडे, शंकर पवार उपस्थित होते.

मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषदसमोर १८ जून रोजी महिला बेमुदत उपोषण करतील.

मुख्याधिकारी आले बैठक सोडून

मुख्यधिकारी समीर शेख हे भुसावळ येथे बैठकसाठी गेले होते. परंतु मुख्याधिकारी वरणगावला आल्याशिवाय महिला नगर परिषदेमधून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातवरण तापले होते. अखेर मुख्याधिकाऱ्यांना भुसावळातील बैठक सोडून १५ मिनिटात वरणगावला हजर व्हावे लागले. मुख्याधिकारी समीर शेख यांनी यावेळी सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.