शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वराडचे शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST

वराड, ता. धरणगाव : गतवर्षीच्या पीक विम्याच्या रकमेपासून वराड येथील शेतकरी अद्यापही वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांनी सन२०२० या ...

वराड, ता. धरणगाव : गतवर्षीच्या पीक विम्याच्या रकमेपासून वराड येथील शेतकरी अद्यापही वंचित आहेत.

येथील शेतकऱ्यांनी सन२०२० या खरीप हंगामात पीक विमा भरून व गतवर्षात सोयाबीन, मूग, उडीद व इतर पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले असतानादेखील त्यांच्या हक्काचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत.

नवीन पीक विमा काढून घेण्यासाठी शासनाने अंतिम मुदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याने हवालदिल झालेले शेतकरी संजय जुलाल पवार, अनिल मोतीलाल बियाणी, आनंदसिंग नरसिंग पाटील, दिलीप ओंकार पाटील, लक्ष्मीनारायण गणपती काबरे, भिकचंद बियाणी, किशोर काबरे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी धरणगाव यांना तक्रार अर्ज देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, असा तक्रार अर्ज देऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.