शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सारासार विचार करा उठाउठी।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

नाम धरा कंठी विठोबाचे.. सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, ...

नाम धरा कंठी विठोबाचे..

सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट। तराल दुर्घट भवसिंधु, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाचि नेम अहर्निशी, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत। भावें गाता गीत विठोबाचे... श्रीमंत श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय ।। या अभंगातून आपल्याला उपदेश करतात, महाराज म्हणतात अहो जन हो...

सार आणि असार यांचा विचार आपण मनुष्यजिवाने लागलीच केला पाहिजे आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमात्म्याचे नाम आपल्या कंठात धरलं पाहिजे. त्यानं काय होईल बरं का, आपल्या जीवनातली सगळी संकटे, बाधा टळून जातील आणि आपण ज्या मायेत अडकलो आहोत, म्हणजे त्या भवसागरातून आपल्याला भगवंत तारून नेईल. एवढा अमूल्य मनुष्य जीव आपल्या भगवंतकृपेने प्राप्त झाला, इतकी सुंदर आपल्याला नामस्मरण करायला वाचा दिली. ते रामनाम आपण रात्रंदिवस घेतलंच पाहिजे. मग असे जर निष्ठेने, अंतःकरण भावाने जर आपण नाम घ्यायला लागलोत, तर आपला उद्धार होईलच, यात शंकाच नाही. पण ज्या कुळात आपण जन्माला आलो, त्या कुळाचा उद्धार भगवंत करतील. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, बाबा, नामामध्ये सार आहे, त्याच्यात आपलं हित आहे, आपण नाम घेतल्याने आपला उद्धार नक्कीच होणार आहे, असा हा हितकारक विचार त्याच्यात संपूर्ण सार भरलेला आहे... असा विचार मनुष्याने लगेच केला पाहिजे; कारण भगवंताचे नाम ह्या जगात सर्वश्रेष्ठ आहे, श्रेष्ठ होते आणि श्रेष्ठ राहील. सध्याची जी कोरोनाची स्थिती आपल्यासमोर आहे, त्यात आपल्याला सिद्ध झालेच आहे की, नाम हे खरं आहे, त्यात सार आहे.

निरूपण : हभप श्री मंगेश महाराज जोशी, जळगाव.