शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

काही शिक्षक अकरावी असो, आठवी किंवा पाचवीचे प्रवेश असो, तब्बल परस्पर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा दाखला काढून घेण्यासाठी तत्पर असतात. ...

काही शिक्षक अकरावी असो, आठवी किंवा पाचवीचे प्रवेश असो, तब्बल परस्पर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा दाखला काढून घेण्यासाठी तत्पर असतात. या वेगवेगळ्या शालेय प्रवेशाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील पालकवर्ग संभ्रमात असतो की, नेमके माझ्या मुला-मुलीचे ॲडमिशन कोणत्या शाळेत घ्यावे, यामुळे विद्यार्थ्यांचे वैचारिक स्वातंत्र्य हिरावत आहे. या शिक्षकांच्या स्पर्धेत मुलेही गोंधळात पडत आहेत. नेमके एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेने शाळा प्रवेश घ्यायचा असतो, परंतु त्या ठिकाणी हे शिक्षकवर्ग घरी जाऊन पालकांचे समुपदेशन करतात की, आमच्याकडे अशा सोयी आहेत, तशा सोयी आहेत, अशामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता अवस्था संभ्रमित होत आहे.

सध्या तरी प्रत्येक शाळेतील शिक्षक विद्यार्थी प्रवेश निर्धारित संख्या, शाळा व शिक्षक नोकरी वाचविण्यासाठी दारोदारी प्रवेशासाठी फिरत आहेत. या कारणाने दोन-चार दिवसांपूर्वी कुऱ्हाड येथे विद्यार्थ्यांचे दाखले देण्याहून शिक्षकांमध्ये वाद निर्माण झाला होता. शिक्षकवर्ग जरी आपली विद्यार्थी प्रवेशसंख्या पूर्ण करण्यासाठी धडपड करीत असला, तरी शिक्षकांच्या स्पर्धात्मक प्रवेशासारख्या बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर नको, असा सूर पालकवर्गातून निघत आहे.