शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आजपासून विद्यापीठ बससेवेला सुरुवात

By admin | Updated: January 12, 2017 00:25 IST

जळगाव : जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान जाण्यासाठी विद्याथ्र्याचे होणारे हाल पाहता परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.

जळगाव : जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान जाण्यासाठी विद्याथ्र्याचे होणारे हाल पाहता परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. विद्यापीठाच्या पासधारक विद्याथ्र्यासाठीच असणा:या या बससेवेचे उदघाटन गुरुवारी सकाळी 8.30 वाजता जुन्या बसस्थानकात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना विद्यापीठात जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने रिक्षांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ ने विद्याथ्र्याचे होत असलेले हाल याबाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशीत केले होते. तसेच कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सुरु केलेल्या ‘विद्यार्थी-कुलगुरु संवाद पर्व’ मध्ये देखील अनेक विद्याथ्र्यानी  कुलगुरुंना बससेवा सुरु करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार कुलगुरुंनी                    एसटीच्या विभाग नियंत्रकांशी                  चर्चा करून ही बससेवा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. बससेवा सुरु होत असल्याने विद्याथ्र्याचे होणारे हाल थांबणार आहेत.  पहिल्या टप्प्यात एकूण 200 विद्याथ्र्यासाठी चार बस प्रायोगिक तत्वावर सुरु केल्या जाणार आहेत. एका बसमध्ये 50 पासधारक विद्यार्थी राहतील. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत पहिली बस जुन्या बसस्थानकापासून विद्यापीठाकडे रवाना होणार आहे. या पहिल्या बसने कुलगुरु विद्यापीठार्पयत प्रवास करणार आहेत. मंगळवारी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कुलगुरुंनी                     विद्याथ्र्याशी संवाद साधून प्रायोगिक तत्वावर ही बससेवा                        विद्याथ्र्याच्या सोयीसाठी सुरु  करण्यात येत असून विद्याथ्र्यानी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.पासधारक विद्याथ्र्यासाठीच सुविधा सकाळी 8.30 वाजता जुन्या बसस्थानकात बससेवेचे उदघाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 8.30 वाजता ते 9.30 वाजेदरम्यान चार विशेष बस विद्याथ्र्यासाठी सुरु केल्या जात आहेत. परतीसाठी देखील संध्याकाळी 4.30 ते 5.30 दरम्यान चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्याथ्र्यासाठी दरमहा 260 रुपये असे शुल्क पाससाठी आकारण्यात येणार आहे. पहिल्या महिन्यात 300 रुपये आकारले जाणार आहेत. या बसमध्ये केवळ पासधारक विद्याथ्र्यानाच बसता येईल.