शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आरटीपीसीआर तपासण्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

जळगाव : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या अचानक कमी झाल्या असून शिक्षकांच्या तपासण्या आटोपल्यामुळे ही संख्या कमी असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येत ...

जळगाव : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या अचानक कमी झाल्या असून शिक्षकांच्या तपासण्या आटोपल्यामुळे ही संख्या कमी असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. जवळपास सर्व शिक्षकांच्या टप्प्याटप्प्यात तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

आठवडाभरापूर्वी एका दिवसात ८०० तपासण्या होत असताना हीच संख्या घटून आता १६७ वर आलेली आहे. मात्र, चाचण्या वाढल्या तरी संसर्गाचे प्रमाण मात्र, स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे चाचण्यांचा कोरोना संसर्गावर परिणाम नसल्याचे सांगण्यात येत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या व संसर्गाचे प्रमाण दोनही नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात ४७ बाधित आढळून आले असून २८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सलग पाच दिवस जिल्ह्यात कोरोनाने एकही मृत्यू नव्हता, मात्र, सोमवारी भुसावळ तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.