शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 21:54 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : मुक्ताईनगर येथे शेतकरी मेळाव्यात दिले वचन

मुक्ताईनगर: महाविकास आघाडी सरकारचा पहिला मोठा निर्णय म्हणजे २ लाख पर्यंत शेतकºयांना कर्जमाफी दिली. ही माझ्या कारकिर्दीची सुरवात असून आता २ लाखाच्यावर कजमुक्ती तसेच नियमितपणे कर्ज फेडणाºयांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळाव्या प्रसंगी जाहीर केले.ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला त्यांनीच विश्वास दाखवला२५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला. उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही, असे शरद पवार म्हणाले होते म्हणून ही जवाबदारी घेतली. जनतेच्या मनातलं हे सरकार आहे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वाटचाल सुरु आहे.मुक्ताईनगर तालुक्यात वाघाचा आधीवास आहे. वाघ माझ्या अवतीभवती असतात पण चंद्रकांत हुशार वाघ निघाला. तिन्ही पक्षाचे झेंडे त्याने घेत बाजी मारली, असे सांगत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात व्याघ्र प्रकल्प मागणी पहिल्यांदा पूर्ण करेल तसेच एसटी डेपो लगत व्यापारी संकुलाचा प्रश्नही लवकरच सोडवू हे माझे वचन असल्याचे ठाकरे यांनी संगीतलेखडसेंचे नाव न घेता टिकामुक्ताईनगर आज मुक्त झाले आहे, कशा पासून व कोणा पासून हे तुम्हाला ठाऊक आहे, असे माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीका केली.आॅपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पहा असा समाचार त्यांनी भाजपा नेत्यांचा घेतलामुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हाती घेतलेल्या कामांना साथ देण्याची आमची भूमिका आहे, असेही शरद पवार म्हणाले.