शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

अवकाळी पावसाचा पुन्हा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:23 IST

पिकांचे नुकसान : काही भागात जोरदार तर काही ठिकाणी लावली तुरळक हजेरी

जळगाव : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसा अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. बुधवारी रात्री पडलेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर लगेचच पावसाने कमी- अधिक प्रमाणात पुन्हा हजेरी लावत शेतकऱ्यांचे थोड्या-फार प्रमाणात नुकसान केले आहे.काही भागात हलक्या सरी कोसळल्याधरणगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, तसेच पाचोºयासह सामनेर येथे व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. दिवसभर आभ्राच्छादीत वातावरण होते. यामुळे पाऊस पडेल की काय, असो वाटत होते. हा पाऊस गहू, हरभरा व इतर पिकांसाठी हानीकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.चाळीसगाव परिसरात जोरदार सलामीअवकाळी पावसाने परिसरात शुक्रवारी पहाटे व सकाळी पावणे नऊ वाजता पुन्हाजोरदार सलामी दिली. मात्र कृषी विभागाकडे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही.गेल्या तीन ते चार दिवसांपासून चाळीसगाव परिसरात ढगाळ हवामान आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ३० मिनिटे पाऊस झाला. सकाळी पुन्हा नऊ वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जवळपास ४५ मि. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.दरम्यान वाघडू ता चाळीसगाव परिसरात गहू , हरभरा, मका, बाजरी, ज्वारी ही प्रमुख पिके कापणीवर आलेली असताना शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.उंबरखेडला गहू, बाजरी, मका, हरभरा जमीनदोस्तउंबरखेड ता.चाळीसगाव : येथे रोजी सायंकाळी तासभर आणि २८ रोजी सकाळी चार वाजता दीड तास विजांच्या कडकडाटात व वादळी वाºयासह जोरदार पावसाने गहू , बाजरी, मका, ज्वारीचे उभे पीक आडवे झाल्याने काढणीवर आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पीक आडवे झाल्यामुळे काढणीचे काम जिकिरीचे झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.यावल तालुक्यात गहू आणि कांद्याचे नुकसानयावल शहर व परीसरात गुरूवारी रात्री व शुक्रवारी दुपारी कमी-अधिक प्रमाणात पाउस झाला आहे. या पावसाने गहु, हरभरा, व कांद्याचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे शेतक-यांमध्ये बोलले जात आहे.तालुक्यात गुरूवारी रात्री सौखेडा, दहीगाव परीसरात तर शुक्रवारीही तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.मात्र याबाबत येथील महसुल प्रशासनाकडे कोणतीही नुकसानीची नोद नाही.भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानभडगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडाटात अर्धा ते पाउणतास कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामळे गहु, हरभरा, मका आदी पिकांची कापणी करुन ठेवल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हा माल खराब झाला आहे. भातखंडे, गुढे आदी ठिकाणीही अनेक शेतकºयांना फटका बसला आहे.