शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जळगाव जिल्ह्यात एक लाखावर शेतकऱ्यांना पीक कर्ज

By admin | Updated: June 10, 2017 17:24 IST

आतार्पयत 627 कोटींचे पीक कर्ज वितरीत केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 10 - जिल्हा बॅँकेने वसुलीच्या तुलनेत कर्ज वाटपाचे धोरण ठरविल्याने यंदा खाजगी व राष्ट्रीयकृत बॅँकांना कर्ज वितरणाचे जास्त उद्दीष्ट देण्यात आले असून या बॅँकांनी आतार्पयत 627 कोटींचे  पीक कर्ज वितरीत केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्ज घेणा:या शेतक:यांची संख्या 1 लाख 1 हजार 643 आहे.627 कोटी दिले राष्ट्रीयकृत व खाजगी बॅँकांनी खाजगी बॅँकांमध्ये एसडीएफसी, आयसीआयसीआय व अॅक्सीस या बॅँकांनी शेतक:यांना आतार्पयत 48 कोटी 40 लाखाचे पीक कर्ज वितरीत केले आहे. तर राष्ट्रीयकृत बॅँकांनी 578 कोटी 60 लाखाचे कर्ज वाटप केले आहे.  3222 कोटींचे उद्दीष्टजिल्ह्याच्या पत आराखडय़ानुसार 2017  या वर्षाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने बॅँकांना 3222 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करून दिले होते. यात जिल्हा बॅँकेला जवळपास 1100 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. जिल्हा बॅँकेने गेल्या वर्षी दोन हजार कोटींचे कर्ज वाटप केले होते. मात्र मार्चअखेर पीक  कर्जाची वसूली केवळ 500 कोटी झाल्याने बॅँकेने तेवढेच कर्ज वाटपाचा निर्णय घेतला होता. यापेक्षा जास्त कर्ज द्यायचे असल्यास शासनाने बॅँकेला 1500 कोटींची मदत करावी असा निर्णय बॅँकेच्या संचालक मंडळाने घेऊन तशी मागणी शासनाकडे केली  होती. राष्ट्रीयकृत, खाजगी बॅँकांना जास्त उद्दीष्टजिल्हा बॅँकेने कर्ज वाटपाबाबतचे धोरण निश्चित केल्याने प्रशासनाने 3222 पैकी   1100 कोटी जिल्हा बॅँक व उर्वरीत 2122 कोटी राष्ट्रीयकृत बॅँका व खाजगी (व्यापारी) बॅँकांनी शेतक:यांना पीक कर्ज द्यावे असे धोरण पहिल्यापासून निश्चित केले होते. कर्ज वाटपात अनेक अडचणीजिल्हा बॅँकेने शासनाच्या आदेशानुसार बॅँकेच्या सभासद शेतक:यांना प्रारंभी रूपे कार्डाच्या माध्यमातून कर्ज विविध बॅँकाच्या एटीएमवरून काढावे असे आदेश केले होते. मात्र एटीएमवर पैसे शिल्लक नसल्याने अनेक ¨ठकाणी शेतक:यांना अडचणी येत आहेत. अखेर पुन्हा जुन्या पद्धतीने म्हणजे स्लिप भरून पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून आतार्पयत शेतक:यांना 380 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. 1 लाख शेतक:यांनी घेतले कजर् जिह्यात जिल्हा बॅँक, राष्ट्रीयकृत व खाजगी बॅँकांनी मिळून 112 कोटी 14 लाखाचे कर्ज केले वाटप केले. जिल्ह्यात आतार्पयत कर्ज घेणा:या शेतक:यांची संख्या 1 लाख 1 हजार 643 आहे. कर्ज वाटपात या वर्षी जिल्हा बॅँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बॅँकांची आघाडी घेतली असून त्यांनी 627 कोटींचे कर्ज आतार्पयत वाटप केले आहे.