शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

मद्यपीने बाटली मारल्याने एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:31 IST

शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक 28 मध्ये रूग्णालय व शाळेच्या जवळच बियरबार व रेस्टॉरन्ट राजरोसपणे सुरू असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत़

जळगाव : रामानंद परिसरातील शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक 28 मध्ये  रूग्णालय व शाळेच्या जवळच बियरबार व रेस्टॉरन्ट राजरोसपणे सुरू असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत़ शनिवारी रात्री येथील मद्यपींनी किरकोळ कारणावरून बार शेजारील एकाच्या नाकावर बाटली मारल्याने तो जखमी असल्याने हा बियरबार बंद करावा किंवा त्याचे अन्यत्र स्थलांतर करावे, या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी बुधवारी स्वाक्षरी मोहिम राबविली़ यात पाचशेवर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी स्वाक्षरी मोहिमेची प्रत तसेच निवेदन जिल्हाधिका:यांना देण्यात येणार आह़ेसात ते आठ महिन्यांपूर्वी हा बियरबार तसेच रेस्टॉरंन्ट सुरू झाल़े अरूंद रस्ता, बारपासून काही अंतरावर शाळा, तसेच रूग्णालय असल्याने आधीच येथील रहिवाशांचा हॉटेलला विरोध होता मात्र तरीही हॉटेल सुरू झाल़े रूग्णालयात जाणा:या महिला तसेच पुरूषांना तसेच शाळेतील विद्याथ्र्याना मद्यपींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी भाजप नगरसेविका उज्वला बेंडाळे यांना देण्यात आल्या होत्या़ बुधवारी हॉटेल शेजारीच काही अंतरावर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली़ सकाळी 11 वाजता मोहिमेला सुरवात झाली़ यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक विजय गेही, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, मंडल अध्यक्ष जीवन अत्तरदे, मंडल अध्यक्ष धीरज सोनवणे, डॉ.सतीश चौधरी, डॉ.सुरेंद्र सुरवाडे, अतुल हाडा, वैशाली पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बावीस्कर, वंदना पाटील, भाग्यश्री चौधरी, बापु कुमावत, किशोर चौधरी, जयंत राणे, बापू झोपे, रेखा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होत़े  या स्वाक्षरींची प्रत गुरूवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना सादर करण्यात येणार असल्याचे नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी सांगितल़ेमद्यपींनी बाटली मारल्याने एक जखमीहॉटेलशेजारी मनोज संतोष चौधरी हे राहतात़ मंगळवारी रात्री गोंगाट असल्याने आवाज कमी करण्याचे मनोज पाटील यांनी चार ते पाच जणांना सांगितल़े याचा राग आल्याने संबंधितांनी मनोज चौधरी यांच्या नाकावर बाटली मारली़ जखमी असल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ याबाबत रामानंद पोलिसात तक्रार देण्यात आली आह़े नेहमीचा त्रास तसेच ही घटना घडल्याने हॉटेल बंद करण्याबाबत स्वाक्षरी मोहिम राबविल्याचे नगरसेविका बेंडाळे यांनी सांगितल़े