शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

मुक्ताई पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

By admin | Updated: May 28, 2017 17:24 IST

मुक्ताईनगर : उद्या प्रस्थान, सजावट पूर्ण

ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर,दि.28 - 308 वर्षाची अखंड परंपरा असलेली व 700 कि.मी. अंतराचा प्रवास असलेली श्री क्षेत्र कोथळी स्थित श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आली आह़े राज्यातील विविध भागातून पालखी सोहळ्यासाठी वारक:यांचे शहरात आगमन होण्यास सुरुवात झाली आह़े 
गेल्या 308 वर्षापासून कोथळी, ता.मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताबाई समाधीस्थळ ते पंढरपूर अशी आषाढी वारीसाठीची परंपरा आहे. या वर्षी मंगळवारी म्हणजेच 30 तारखेला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी तसेच रथाची सजावट पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रात वैभवशाली  परंपरा लाभलेल्या वारकरी  पंथाचे आराध्य दैवत भगवान  पांडूरंगाचे दर्शनाला  पायी जाण्याची  शेकडो वर्षाची परंपरा आजही टिकून आहे. राज्यातून वा परराज्यातून वारकरी  संताचे दिंडी-पालखी  सोहळे आषाढी-कार्तिकीस लाखो वारक:यांसह शेकडो दिंडय़ा पालख्या पंढरीत दाखल  होतात. त्यात  प्रमुख  मानाच्या  सात पालखी असून  संत ज्ञानेश्वर,  संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ,संत सोपानदेव, संत  मुक्ताबाई, संत नामदेव या संतांच्या  पालख्यांचा  समावेश आहे. वाखरीतून पंढरीत  प्रवेश  ह्याच क्रमाने  होतो़ त्यातीलच सर्वात  लांब अंतराची आई मुक्ताईची पालखी  श्री  क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून 30 मे 2017 मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रस्थान करीत आहे. 308 वर्षाची  अखंड  परंपरा जोपासत  700 किमीचा 34 दिवसांचा  प्रवास  करीत  मलकापूर,  बुलढाणा,  चिखली,  देऊळगावराजा, जालना , गेवराई, बीड,  भूम,  माढा, आष्टी मार्गाने 1 जुलै रोजी पंढरीत दाखल  होईल.