शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

ब्रिटिशकालीन टिळक तलाव गाळाने भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

या तलावात पूर्णपणे गाळ व झाडेझुडपे, वेलींचा वेढा दिसून येतो. हा तलाव पूर्णपणे स्वच्छ करण्यात यावा ...

या तलावात पूर्णपणे गाळ व झाडेझुडपे, वेलींचा वेढा दिसून येतो. हा तलाव पूर्णपणे स्वच्छ करण्यात यावा व सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून तेथील रहिवासी व गावातील नागरिक करत आहेत. जेणेकरून त्या परिसरातील पाणीटंचाई देखील दूर होईल तेथील पाणीसाठा जास्त प्रमाणात असून आजूबाजूला असलेले बोअरवेल विहीर यांनाही चांगले पाणी असते.

प्रशासनाकडून दुर्लक्ष

तलावाकडे न.पा. प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. पाणीटंचाईच्या काळात तलाव मोठा आधार ठरत असतो. गेल्या काही वर्षांपूर्वी स्वर्गीय लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांनी तलाव स्वच्छ करण्यासाठी स्वतः उतरून मेहनत घेतली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते अपूर्ण राहिले.

त्याच पद्धतीने इंदिरा कन्या शाळेच्या मागील बाजूस असलेला तलावाची ही दुरवस्था आहे.

दोन कोटींचा निधी

धरणगाव नगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत टिळक तलाव संवर्धनासाठी दोन कोटी निधी मंजूर झालेला असून कामासाठी २५ लाख रुपये आता नगरपालिकेत प्राप्त झालेला आहे. मात्र फक्त कागदोपत्रीच नोंदी दिसून येते त्यासाठी कुठलीही प्रत्यक्षात कार्यवाही केलेली दिसून येत नाही.

प्रशासनाने लवकरात लवकर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावातील गाळ काढावा अशी मागणी होत आहे.

फोटो - २७सीडीजे ६