शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद महामार्गावर पावसामुळे तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

नशिराबाद, ता. जळगाव : गावातून बोदवड बायपासच्या अलीकडे असलेल्या बोगद्याजवळ पावसामुळे मोठे पाणी साचून तलावसदृश स्थिती निर्माण झाली. या ...

नशिराबाद, ता. जळगाव : गावातून बोदवड बायपासच्या अलीकडे असलेल्या बोगद्याजवळ पावसामुळे मोठे पाणी साचून तलावसदृश स्थिती निर्माण झाली. या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असून, वाहनधारकांचे या मार्गावर प्रवास करताना हाल होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करावी व वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटलांसह ग्रामस्थांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले व दखल घ्यावी, अशी मागणी केली. मात्र अद्याप यावरती कुठलाही तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थ संतापले आहे. एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच न्हाईला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असून, नशिराबाद गावातून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या आजूबाजूला सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला जवळपास दोन ते तीन फूट पाणी साचत आहे. नशिराबाद गावापासून बोदवड- मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तर या रस्त्यावरून मार्ग काढणे जिकिरीचे झाले होते.