शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

अनेक सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

वरणगाव : येथील रेल्वे स्टेशनच्या पलीकडील सिद्धेश्वर नगरची निर्मिती होऊन सुमारे ३५ वर्षे झाली. परंतु आजतागायत येथील नागरिक ...

वरणगाव : येथील रेल्वे स्टेशनच्या पलीकडील सिद्धेश्वर नगरची निर्मिती होऊन सुमारे ३५ वर्षे झाली. परंतु आजतागायत येथील नागरिक विविध सुविधांपासून वंचित आहेत. या भागातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रामुख्याने सिद्धेश्वरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे पुलाखाली नेहमी चिखल व गुडघ्याच्या वर पाणी साचलेले असते. त्या चिखलसदृश पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. त्यामुळे तेथे वाहने रुतून लहान-मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. तसेच पुलाखालील चिखल आणि पाण्याच्या प्रमुख समस्येसह घरकुलांची समस्याही आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या, रेशन कार्डची समस्या, रस्त्याची समस्या यासारखे अनेक प्रश्न या भागातील नागरिकांना भेडसावत आहे.

या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासााठी महिला मंडळ सिद्धेश्वर नगरच्या वतीने वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले. यावर त्वरित विचार करून १५ दिवसांच्या आत काम चालू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. पत्रकावर महाराष्ट्र रक्षक सेना अध्यक्षा सविता माळी, सेनेचे विभाग प्रमुख उमाकांत झांबरे यांच्यासह सिद्धेश्वर नगरमधील नागरिकांच्या सह्या आहेत. मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देताना सिद्धेश्वर नगरच्या महिला व पुरुष नागरिक. (छाया : बाळू चव्हाण)