शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उन्हाळ्यात खान्देश राहणार ‘भारनियमन मुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

दरवर्षी उन्हा‌ळा सुरू होताच, नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. या दिवसात विजेची मागणी दुप्पटीने वाढत असल्यामुळे, विजेचा तुटवडा ...

दरवर्षी उन्हा‌ळा सुरू होताच, नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. या दिवसात विजेची मागणी दुप्पटीने वाढत असल्यामुळे, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महावितरणतर्फे विविध खासगी व सरकारी कंपन्यांतर्फे विजेची खरेदी करण्यात येत आहे. तसेच मुबलक कोळसा व पाण्याचींही उपलब्ध असल्यामुळे राज्यातील विविध औष्णिक प्रकल्पांमध्येही विजेची निर्मिती होत आहे. त्यामुळे यंदा एप्रिल व मे महिन्यात विजेची मागणी वाढली तरी, ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यासाठी महावितरणने जानेवारी महिन्यापासून सर्व प्रकारचे नियोजन केले आहे.

इन्फो :

दिवसाला सतराशे मेगावॅटपर्यंत विजेची मागणी

महावितरणच्या जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून दिवसाला एकूण सरासरी दीड हजार ते सतराशे मेगावॅटपर्यंत विजेची मागणी असते. यामध्ये घरगुती, औद्योगिक कृषी व इतर सर्व ग्राहकांचा समावेश असतो. तर उन्हाळ्यात वातानुकूलित उपकरणांचा वापर जास्त होत असल्यामुळे दिवसाला अतिरिक्त २०० ते ३०० मेगावॅटपर्यंत.

विजेची मागणी जास्त राहत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी, विजेची मागणी वाढलेली दिसून येत नाही. या पुढच्या काळात विजेची मागणी वाढली तरी, मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सक्षम आहे. त्यामुळे खान्देशात यंदाच्या उन्हाळ्यात कुठेही भारनियमन होणार नाही. मात्र, नागरिकांनी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण