शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नंदुरबारात कांदा फेकला रस्त्यावर

By admin | Updated: June 2, 2017 00:04 IST

रास्ता रोकोचा प्रय} : शेतकरी आजपासून आंदोलन तीव्र करणार

नंदुरबार : शेतकरी संपाचे पडसाद नंदुरबारातही उमटले. कांदा भरून जाणा:या ट्रकला अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यानी कांदे  रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकत्र्याना तेथून हटकण्यात आले. दरम्यान, शहरातील चारही चौफुलींवर मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सरकारकडून कजर्माफीची घोषणा होत नसल्याने तसेच इतर विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यातील शेतक:यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नंदुरबारातदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी आंदोलन केले. कांदा भरून जाणारा ट्रक अडवून कांदे रस्त्यावर फेकले. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी कार्यकत्र्याची समजूत घातली. त्यानंतर आंदोलकांना तेथून दूर नेण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील, जीवन पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील, छोटू पाटील, मोहन पाटील, सुरेश पाटील, परसू पाटील, योगेश चौधरी आदींनी सहभाग घेतला.राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे लोण पाहता पोलीस विभागातर्फे सतर्कता बाळगण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक रमेश पवार, निरीक्षक  गिरीश पाटील, मिलिंद वाघमारे, सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.(विशेष पान/हॅलो तीन)