शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जळगावात जागर अवयवदानाचा

By admin | Updated: December 30, 2016 15:49 IST

अवयवदान संकल्पनेविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यावर उपाय म्हणजे प्रबोधन करणे. अशा प्रबोधनाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - आधुनिक विज्ञान आणि संशोधनाच्या चमत्कारातून अवयवदान संकल्पना जन्मास आली. अवयवदानाने मानवी जन्माला सार्थक बनवता येते. मरणोत्तर अवयवदान म्हणजे पुन्हा नव्याने जगणे होय. अवयवदान संकल्पनेविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यावर उपाय म्हणजे प्रबोधन करणे. अशा प्रबोधनाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 
 
त्याची रुजुवात महाविद्यालयांमध्ये व्हावी.कारण त्यात युवा पिढी चैतन्याने वावरत असते, शिक्षणासोबत सामाजिक जाणीवेचे संस्कार घेत असतात. अवयवदान ही फक्त वैद्यकीय क्षेत्राची गरज नसून माणसा-माणसाची गरज आहे. तरुण-तरुणींकडून अवयवदानाचा संदेश समाजात रुजवता येईल, असे प्रतिपादन स्नेहबंधन ट्रस्टच्या विश्वसत आणि जनसंपर्क मीरा सुरेश यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र आणि एन.सी.सी.युनिटच्या वतीने  ‘जागर अवयवदानाचा.... वेध माणुसकीचा...’या प्रबोधन व संकल्प शिबीरात केले.