शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जळगावात जागर अवयवदानाचा

By admin | Updated: December 30, 2016 15:49 IST

अवयवदान संकल्पनेविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यावर उपाय म्हणजे प्रबोधन करणे. अशा प्रबोधनाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - आधुनिक विज्ञान आणि संशोधनाच्या चमत्कारातून अवयवदान संकल्पना जन्मास आली. अवयवदानाने मानवी जन्माला सार्थक बनवता येते. मरणोत्तर अवयवदान म्हणजे पुन्हा नव्याने जगणे होय. अवयवदान संकल्पनेविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यावर उपाय म्हणजे प्रबोधन करणे. अशा प्रबोधनाची चळवळ उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 
 
त्याची रुजुवात महाविद्यालयांमध्ये व्हावी.कारण त्यात युवा पिढी चैतन्याने वावरत असते, शिक्षणासोबत सामाजिक जाणीवेचे संस्कार घेत असतात. अवयवदान ही फक्त वैद्यकीय क्षेत्राची गरज नसून माणसा-माणसाची गरज आहे. तरुण-तरुणींकडून अवयवदानाचा संदेश समाजात रुजवता येईल, असे प्रतिपादन स्नेहबंधन ट्रस्टच्या विश्वसत आणि जनसंपर्क मीरा सुरेश यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र आणि एन.सी.सी.युनिटच्या वतीने  ‘जागर अवयवदानाचा.... वेध माणुसकीचा...’या प्रबोधन व संकल्प शिबीरात केले.