शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:16 IST

प्रोत्साहनपर अनुदान नाही, नियमित कर्जफेड करावी की नाही?

जळगाव : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना म्हणजे ‘एकाला न्याय, दुसºयावर अन्याय’ अशीच असून नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांनी कोणाकडे न्याय मागावा, असा सवाल जिल्ह्यातील शेतकºयांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शेतकºयांनी निवेदन पाठविले असून कर्जमाफी म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण असल्याचीही टीका या शेतकºयांनी केली आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून थकबाकीदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. मात्र जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यावर हा अन्याय असल्याच्या भावना शेतकºयांमध्ये निर्माण होऊन एकाला न्याय, दुसºयावर अन्याय होत असल्याचा आरोप शेतकºयांनी निवेदनाद्वारे केला आहे....तर सर्वच कर्जबाजारी होतीलनियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांवर अन्याय होत असेल तर कोणताही शेतकरी कर्जाची रक्कम भरणार नाही. या चुकीच्या धोरणामुळे सर्वच शेतकरी कर्जबाजारी होतील, अशी भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनावर महेश माणिकराव मराठे, ज्ञानेश्वर कौतीक शिंदे, मनोज तुकाराम पाटील, जितेंद्र खिंवसरा, शांताराम कोळी, शेख इसा शेख मुसा, हसन कुरेशी, महेबूब खा पठाण, रोहन महाजन यांच्यासह अन्य शेतकºयांच्या सह्या आहेत.कर्जमाफी नको, अल्प व्याज दराच्या योजनेची अंमलबजावणी करादरम्यान, शेतकºयांना कर्जमाफीची सवय लावून त्यांना कर्जबाजारी करू नका तर शेतकºयांसाठी चार टक्के व्याजदराने तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करा, अशी मागणी शिंदाड, ता. पाचोरा येथील शेतकरी शंकर फकिरा यांनी केली आहे.

प्रोत्साहनपर अनुदानाचे काय झाले?थकबाकीदार शेतकºयांना दोन लाखाची कर्जमाफी देताना नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ते अजूनही पदरात पडले नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर ते मिळण्याची शाश्वती काय, असा सवाल शेतकºयांनी उपस्थित केला आहे. नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना न्याय द्यायचा असेल तर त्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.