शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

आठ गावांच्या पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 14:59 IST

आठ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पारोळा : नदीजोड प्रकल्पा अंर्तगत भोंडण अँक्वेडक्ट ते लघुपाटबंधारे तलाव शिरसमनी कालवा तलावच्या पाटचाऱ्यांचे २० टक्के काम रेंगाळले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते भोंडण शिरसमनी येथील प्रमुख ग्रामस्थ माजी संचालक मनोराज पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. यावेळी दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आहे त्यात या कामाला निधी ठेवतो, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.  पारोळा येथील कार्यक्रम आटोपून ते पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यावर भोंडण गावानजीक त्यांना थांबवून हे निवेदन देण्यात आले. १२ वर्षापासून हे काम रखडलेले आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी त्यावेळी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविला होता. त्यांनी जामदा डाव्या कालव्याचे काम हाती घेऊन जिल्हा नियोजन अंतर्गत नदीजोड स्वतंत्र हेड निर्माण करून त्यावर निधी ठेवून या पाटचाऱ्यांचे ८० टक्के काम पूर्ण करून घेतले होते. शेतकऱ्यांनी या पाटचाऱ्यांसाठी स्वखुशीने स्वतःच्या शेतजमिनी दिल्या होत्या. या पाटचाऱ्यांना व कालव्याचे काम पूर्ण झाले, तर शिरसमनी, सुधाकर नगर, टिटवी, हनुमंतखेडे, चोरवड, भोंडण, पोपटनगर, टिटवी तांडा अशा आठ गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तरी या रखडलेल्या कामांना उर्वरित निधी तातडीने द्यावा, अशी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणParolaपारोळा