शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

सिंचन विभाग चौकशीच्या फे:यात

By admin | Updated: January 1, 2016 00:31 IST

भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही.

भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही. हा विभाग घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. चौकशा सुरू आहेत. चौकशींच्या फे:यात हा विभाग अडकला आहे, अशी भावना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

केळीची अवस्था वाईट आहे. भाव नाही. केळीला शास्वत भाव हवा आहे. केळीसाठी मुख्यमंत्री यांनी महामंडळ घोषीत करावे त्यामुळे केळीवर प्रक्रिया करता येईल, असेही महाजन यावेळी बोलताना म्हणाले. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे बंद असलेला हा महत्त्वांकाशी उद्योग सुरू झाला. आधुनिक सूतगिरणी सुरू झाली. यामुळे क्रांती झाली. रोजगार मिळेल. कापसाला भाव मिळेल, असेही ते म्हणाले. स्व.निखील खडसे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. सध्या शेतकरी अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. शेतक:यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शास्वत शेतीसाठी पाणी व वीज मिळाली पाहिजे.

दहा हजार सौर ऊर्जा पंप

शेतक:यांना दहा हजार सौर वीज पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकरी कष्टाळू आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कु:हा-वढोदा सिंचन योजना आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. ते प्राधान्याने सुरू करायचे आहेत.

वरणगाव उपसा योजना

वरणगाव उपसा योजना दोन महिन्यात सुरू होईल. या सर्व योजनांमुळे एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अनेक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. मागच्या घोटाळ्यात हे खातं अडकल आहे.घोटाळे, अनियमितता फार झाली आहे. त्यामुळे चौकशीच्या फे:यात हे खात अडकले आहे. महाजन यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करताना जलसंपदा विभागाला एकदाचे 40-50 हजार कोटी रुपये देऊन टाका. सात हजार रुपयांऐवजी 15 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करा. वीज बिल माफी देऊ नका. पाणी आणि वीज द्या,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मेगा रिचार्ज बाबत बोलताना ते म्हणाले, हा प्रकल्प जगातील एक ‘अजुबा’ आहे. हा प्रकल्प सातपुडय़ातून जातो. महाकाय प्रकल्प आहे. मेगा रिचार्ज प्रकल्प चार महिन्यात सुरू व्हायला हवा़