शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

सिंचन विभाग चौकशीच्या फे:यात

By admin | Updated: January 1, 2016 00:31 IST

भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही.

भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही. हा विभाग घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. चौकशा सुरू आहेत. चौकशींच्या फे:यात हा विभाग अडकला आहे, अशी भावना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

केळीची अवस्था वाईट आहे. भाव नाही. केळीला शास्वत भाव हवा आहे. केळीसाठी मुख्यमंत्री यांनी महामंडळ घोषीत करावे त्यामुळे केळीवर प्रक्रिया करता येईल, असेही महाजन यावेळी बोलताना म्हणाले. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे बंद असलेला हा महत्त्वांकाशी उद्योग सुरू झाला. आधुनिक सूतगिरणी सुरू झाली. यामुळे क्रांती झाली. रोजगार मिळेल. कापसाला भाव मिळेल, असेही ते म्हणाले. स्व.निखील खडसे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. सध्या शेतकरी अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. शेतक:यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शास्वत शेतीसाठी पाणी व वीज मिळाली पाहिजे.

दहा हजार सौर ऊर्जा पंप

शेतक:यांना दहा हजार सौर वीज पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकरी कष्टाळू आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कु:हा-वढोदा सिंचन योजना आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. ते प्राधान्याने सुरू करायचे आहेत.

वरणगाव उपसा योजना

वरणगाव उपसा योजना दोन महिन्यात सुरू होईल. या सर्व योजनांमुळे एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अनेक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. मागच्या घोटाळ्यात हे खातं अडकल आहे.घोटाळे, अनियमितता फार झाली आहे. त्यामुळे चौकशीच्या फे:यात हे खात अडकले आहे. महाजन यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करताना जलसंपदा विभागाला एकदाचे 40-50 हजार कोटी रुपये देऊन टाका. सात हजार रुपयांऐवजी 15 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करा. वीज बिल माफी देऊ नका. पाणी आणि वीज द्या,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मेगा रिचार्ज बाबत बोलताना ते म्हणाले, हा प्रकल्प जगातील एक ‘अजुबा’ आहे. हा प्रकल्प सातपुडय़ातून जातो. महाकाय प्रकल्प आहे. मेगा रिचार्ज प्रकल्प चार महिन्यात सुरू व्हायला हवा़