शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

डिजिटल शाळांसोबत विद्याथ्र्याच्या गुणवत्ता वाढीवर भर - जि.प. सीईओ कौस्तुभ दिवेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:25 IST

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये करण्यात येत असलेले प्रय}, शालेय पोषण आहाराचा मुद्दा, शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांबाबत चर्चा केली

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्याथ्र्याना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून डिजिटल अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो लवकरच शाळांमध्ये शिकविला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिवेगावकर यांनी पहिल्यांदाच ‘लोकमत’शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये करण्यात येत असलेले प्रय}, शालेय पोषण आहाराचा मुद्दा, शिक्षक बदली प्रक्रिया व भविष्यात जि.प.च्या माध्यमातून राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यांच्याशी साधलेला संवाद असा..जि.प. शाळेच्या शिक्षकांनीच तयार केला अभ्यासक्रमदिवेगावकर म्हणाले की, डिजिटल शाळा ंआणि विद्याथ्र्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी कोणताही आर्थिक खर्च करण्यात आला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यासाठी विविध विषयात तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांच्या समित्या तयार करण्यात आल्या. त्यांनीच अभ्यास करुन अभ्यासक्रम तयार केला आहे. तो अभ्यासक्रम विद्याथ्र्याना शिकविण्यात येणार आहे. डिजिटल शाळांमध्ये केवळ वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण करायचा या भावनेने शिकविणा:या शिक्षकांची गरज नाही. विद्याथ्र्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रय} व्हावेत. शिक्षणाद्वारे उद्याचा चांगला नागरिक घडला पाहिजे. अधिकारांचे विकेंद्रीकरण स्थानिक पातळीवर नागरिकांना अनेक समस्या असतात. मात्र अनेकदा नागरिक लहान-लहान समस्या घेऊन थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. त्यात त्यांचे वेळ व पैसा खर्च होत असतो. स्थानिक पातळीवरच त्यांच्या समस्या मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारांचे विक्रेंदीकरण करण्यात आले आहे. शिक्षकांनी मानसिकता बदलावीदिवेगावकर म्हणाले, यंदा शिक्षक बदली प्रक्रियेत शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार अवघड व सर्वसाधारण क्षेत्र असे दोन भाग तयार केले. मात्र अनेक शिक्षकांकडून अवघड क्षेत्रात जायला नकार दिला जातो. मात्र राज्यात गडचिरोली, नंदुरबार अशा दुर्गम भागातदेखील शिक्षक चांगले काम करत आहेत. जर या अवघड क्षेत्रात शिक्षक जाणार नाहीत. तर त्या ठिकाणी कोण काम करणार? शिक्षकांनी आपल्या मानसिक तेत बदल करण्याची गरज आहे. साने गुरुजी हे मूळ कोकणातील. असे असतानाही ते जळगाव जिल्ह्यात आले. अमळनेर येथे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे.