शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जळगावच्या तरुणाचा इचलकरंजीत खून

By admin | Updated: May 6, 2017 16:37 IST

7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 6 - शालकाच्या लगAाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या बबलू सुभाष नवले (वय 33 रा. जळगाव) या तरुणावर इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता 7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बबलू याला कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर, इचलकरंजी पोलीस स्टेशनला कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य 4 ते 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बबलू नवले याच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, बबलू याचा शालक विशाल विनायक नेतलेकर (रा. जळगाव) याचे 8 मे रोजी इचलकरंजी येथे लगA आहे. मुलगी इचलकरंजी येथील असल्याने लगA सोहळा तिच्याकडे आयोजित करण्यात आला आहे. या लगAाची पत्रिका वाटपासाठी बबलू  व त्याची मेहुणी लक्ष्मी असे दोघं जण 2 मे रोजी रेल्वेने जळगाव येथून गेले होते. चुलत शालकाचा होता जुना वादकोल्हापूर, सातारा, नीर, ता.बारामती येथे पत्रिका वाटप झाल्यानंतर बबलू व त्याचा चुलत शालक रोहन सावंत हे दोन्ही जण शुक्रवारी दुचाकीने इचलकरंजी परिसरातील पत्रिका वाटपाचे काम करीत असताना रात्री साडे नऊ वाजता दकनूर चौकात रोहन व कुणाल सावंत यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये यापूर्वीही वाद होते. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बबलूवर काही जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. बबलू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. यावेळी तातडीने बबलूला इचलकरंजी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर कोल्हापूरला हलविण्यात आले.सात जणांविरुध्द गुन्हाया घटनेप्रकरणी कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य पाच जण अशा सात जणांविरुध्द रात्रीच इचलकरंजीतील शिवाजी नगर पोलीस स्टेशनला कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी बबलूची प्राणज्योत मालवल्याने खुनाचे कलम वाढविण्यात येतील असे ठाणे अमलदाराने सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक नरळे करीत आहेत.घटनास्थळावरून जळगावला केला फोनही घटना घडल्यानंतर तेथील कंजरभाट समाजाचे नेते जयराज भाट यांनी जळगाव येथे नरेश बागडे यांच्याशी रात्री दीड वाजता फोन करून माहिती दिली. त्यानंतर बागडे, राहुल नेतलेकर, विजय अभंगे व सचिन बाटुंगे असे समाजबांधव शनिवारी इचलकरंजी येथे रवाना झाले. दरम्यान, या घटनेमुळे विशालचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.बबलू रोजगारासाठी आला जळगावातबबलू याचे मूळ गाव नीर, ता.बारामती आहे. त्याचे आई व वडील गावाकडेच असतात. रोजगारानिमित्त तो काही वर्षापासून जळगावात स्थायिक झाला होता. प}ी नूतन, मुलगी दर्शन (वय 8), मुलगी जान्हवी (12) व वैष्णवी (वय 10) यांच्यासह बबलू तांबापुरा, कंजरवाडा येथे राहत होता.