शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळ बातमी जोड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

वर्ष - किमान तापमानाची सरासरी २०१६ - १३ २०१७ - १४ २०१८ - १६ २०१९ - १७ २०२० - ...

वर्ष - किमान तापमानाची सरासरी

२०१६ - १३

२०१७ - १४

२०१८ - १६

२०१९ - १७

२०२० - १७

समुद्राच्या तापमानात वाढ

हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अक्षांशावर व ८२ रेखांशवर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.

पाऊस वाढला, थंडी गायब

दोन वर्षात जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ही तब्बल १३२ इतकी आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ही नेहमी ९८ टक्के इतकी असते. मात्र, गेल्या वर्षात ही सरासरी तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे खरीप हंमाम पूर्णपणे वाया गेला आहे. तर थंडीचा जोर कमी होत असल्याने रब्बीच्या हंगामावरदेखील परिणाम होत आहे. हवामान बदलाचा फटका कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत असून, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

एकाच दिवसात ७ अंशाची वाढ

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगाव जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झालेली दिसून येत आहे. गुरुवारी १२ अंशावर असलेले किमान तापमान शुक्रवारी १९ अंशापर्यंत पोहोचले आहे. एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ७ अंशाची वाढ झाली आहे. शुक्रवारी वातावरणात मोठा बदल झाल्यामुळे दिवसभर शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

कोट..

हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित घडण्याचीही शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे. यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. अजून आठवडाभर या वादळाचा परिणाम राहणार असल्याने थंडी गायबच राहणार आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा