शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

चक्रीवादळ बातमी जोड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

वर्ष - किमान तापमानाची सरासरी २०१६ - १३ २०१७ - १४ २०१८ - १६ २०१९ - १७ २०२० - ...

वर्ष - किमान तापमानाची सरासरी

२०१६ - १३

२०१७ - १४

२०१८ - १६

२०१९ - १७

२०२० - १७

समुद्राच्या तापमानात वाढ

हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अक्षांशावर व ८२ रेखांशवर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.

पाऊस वाढला, थंडी गायब

दोन वर्षात जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ही तब्बल १३२ इतकी आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची सरासरी ही नेहमी ९८ टक्के इतकी असते. मात्र, गेल्या वर्षात ही सरासरी तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे खरीप हंमाम पूर्णपणे वाया गेला आहे. तर थंडीचा जोर कमी होत असल्याने रब्बीच्या हंगामावरदेखील परिणाम होत आहे. हवामान बदलाचा फटका कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत असून, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

एकाच दिवसात ७ अंशाची वाढ

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगाव जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झालेली दिसून येत आहे. गुरुवारी १२ अंशावर असलेले किमान तापमान शुक्रवारी १९ अंशापर्यंत पोहोचले आहे. एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ७ अंशाची वाढ झाली आहे. शुक्रवारी वातावरणात मोठा बदल झाल्यामुळे दिवसभर शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

कोट..

हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित घडण्याचीही शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे. यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. अजून आठवडाभर या वादळाचा परिणाम राहणार असल्याने थंडी गायबच राहणार आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा