शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भुसावळात शहरात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, पेरणीला येणार वेग पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले ...

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, पेरणीला येणार वेग

पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले होते. कमी पावसामुळे पेरणीचे प्रमाणही अत्यल्प होते. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना पेरणीला वेग तसेच पेरणी झालेल्या पिकांसाठी पावसाला लाभदायी असल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.

पाऊस येताच तास वीज गूल, झाली नित्याची बाब

शहरात हलकासा वारा- पाऊस जरी आला तरी वीजपुरवठा खंडित केला जातो ही बाब आता नित्याचीच झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून, त्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक पूर्णत: वैतागले आहेत. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही दिसून येत आहे. विद्युत वितरण कंपनीने यापुढे तरी पाऊस वारा येण्याचे गृहीत धरून आधीच नियोजन करणे गरजेचे आहे.