शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

वृक्ष जाळण्याच्या घटनात वाढ

By admin | Updated: April 26, 2017 00:09 IST

पाळधी, ता.जामनेर : सध्या शेताच्या बांधावरील केरकचरा साफ करताना वृक्ष जळण्याच्या प्रकारातून अपघात सत्र नित्याचे झाले आहे.

जामनेर : शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले असून, जमीन पेरणीसाठी तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बंधा:यावरील वाळलेले गवत, काडीकचरा जाळून त्याला आग लावून साफसफाई करताना या आगीत अनेक हिरवी डेरेदार झाडे जळून जमीनदोस्त होताना दिसत आहेत.  या प्रकारात अलीकडे वाढ झाली आहे.अनेक शेतक:यांची शेतजमीन ही रस्त्याला लागून आहे. शेताच्या बंधा:याला आग लावून शेतकरी शेतातून निघून जातो. बंधा:यावरील मोठेमोठीे जिवंत झाडे ही धिम्या गतीने तीन ते चार दिवस जळत राहतात. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे मोटारसायकल किंवा लहान-मोठय़ा वाहनावर हे झाड पडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. पहूर-पाळधी रस्त्यावर रात्री जळते झाड दुचाकीवर पडले होते. 17 दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात दोन जण ठार झाले होते. 

महामार्गावर गेल्या आठवडय़ातसुद्धा पाळधीजवळ दोन वृक्ष विजेच्या खांबावर पेटून पडले. 23 रोजी दुपारी पाळधी-पहूरदरम्यान एका बंधा:यातील कचरा पेटविल्याने अनेक मोठी झाडे पेटली. या वेळी पाळधीचे सरपंच कमलाकर पाटील व सहकारी पहूरहून येत असताना त्यांनी हे पेटलेले वृक्ष पाहिले व गाडी थांबवून बाजूच्या हॉटेलातून पाणी आणून ती झाडे विझविण्याचा प्रय} केला. परंतु ती आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी जामनेर पालिकेचा अगिAशमन बोलवून आग आटोक्यात आणली.(वार्ताहर)