शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

ग्रामीण भागातूनही होऊ लागल्या मुली रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST

पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी ...

पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी वयात प्रेमात पडणाऱ्या व बऱ्याचदा चुकीचा निर्णय घेत बेजबाबदार तरुणासोबत पळून जात लग्न करणाऱ्या मुलींची संख्या ग्रामीण भागात वाढतच चालली आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

प्रेमविवाह हा तरुणाईला भुरळ घालणारा शब्द असून गेली दोन दशके तर प्रेमविवाहाचा इतका उदोउदो होतोय की, अनेक पालकांना ‘तुम्ही काय करता?’मुला मुलीवर लक्ष ठेवता येत नाही का? असा प्रश्न ऐकून घेण्याची वेळ येत आहे.

शाळा व कॉलेज तसे सोशल मीडिया

मुळे होणारी तरुण व तरुणींची भेट ही पालकांसाठी तापदायक ठरत आहे. प्रत्येकाच्या घरात हायटेक मोबाइल असल्याने दिवसभर बोलणे सुरू असते. आई किंवा वडिलांनी विचारले तर मुलगी सांगते की, मैत्रिणीशी बोलतेय.

मात्र तिकडून मित्र बोलत असतो.

आणि काही दिवसातच मुलगी घरातून गायब होते व लग्न करीत थेट पोलीस स्टेशनला हजर होते.

आणि पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी कितीही

डोकं आपटूनही मुलीचे किंवा मुलाचे मन परिवर्तन होत नाही.

पोलिसांचेही या बाबतीत हात बांधले असतात. असे प्रकार खूपच होत आहेत.

पाल परिसरातही या दोन वर्षात अशा प्रकारे रफूचक्कर होत लग्न केल्याच्या दहा ते अकरा

घटना घडल्याने आता पालकवर्ग खूपच चिंताग्रस्त झाला आहे. बऱ्याचदा पालक मात्र बदनामीच्या भीतीने पोलिसातही जात नाही. आदिवासी बहुल परिसरातील पाल, आभोडा, निमड्या, मोरव्हाल या गावांमध्ये या घटना घडल्या आहेत.