शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
3
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
4
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
5
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
6
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
7
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
8
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
9
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
10
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
11
चंद्रपूर: EVMचे बटण दाबूनही लाईट लागेना, तांत्रिक कारणामुळे काही केंद्रांवर प्रक्रिया थांबली
12
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
13
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
14
Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी
15
SMAT 2025 : अर्जुन तेंडुलकरनं IPL इतिहासातील महागड्या गड्याला स्वस्तात तंबूत धाडलं; पण...
16
Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी
17
तात्पुरत्या शिक्षकांना पेन्शन, अन्य सेवा लाभ नाकारू नयेत; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
18
महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
19
दिल्ली बॉम्बस्फोटाचं हमास कनेक्शन! हल्ल्यासाठी ड्रोन वापरायचा कट; दहशतवादी दानिशच्या फोनमधून मोठा खुलासा
20
IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातूनही होऊ लागल्या मुली रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST

पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी ...

पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी वयात प्रेमात पडणाऱ्या व बऱ्याचदा चुकीचा निर्णय घेत बेजबाबदार तरुणासोबत पळून जात लग्न करणाऱ्या मुलींची संख्या ग्रामीण भागात वाढतच चालली आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

प्रेमविवाह हा तरुणाईला भुरळ घालणारा शब्द असून गेली दोन दशके तर प्रेमविवाहाचा इतका उदोउदो होतोय की, अनेक पालकांना ‘तुम्ही काय करता?’मुला मुलीवर लक्ष ठेवता येत नाही का? असा प्रश्न ऐकून घेण्याची वेळ येत आहे.

शाळा व कॉलेज तसे सोशल मीडिया

मुळे होणारी तरुण व तरुणींची भेट ही पालकांसाठी तापदायक ठरत आहे. प्रत्येकाच्या घरात हायटेक मोबाइल असल्याने दिवसभर बोलणे सुरू असते. आई किंवा वडिलांनी विचारले तर मुलगी सांगते की, मैत्रिणीशी बोलतेय.

मात्र तिकडून मित्र बोलत असतो.

आणि काही दिवसातच मुलगी घरातून गायब होते व लग्न करीत थेट पोलीस स्टेशनला हजर होते.

आणि पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी कितीही

डोकं आपटूनही मुलीचे किंवा मुलाचे मन परिवर्तन होत नाही.

पोलिसांचेही या बाबतीत हात बांधले असतात. असे प्रकार खूपच होत आहेत.

पाल परिसरातही या दोन वर्षात अशा प्रकारे रफूचक्कर होत लग्न केल्याच्या दहा ते अकरा

घटना घडल्याने आता पालकवर्ग खूपच चिंताग्रस्त झाला आहे. बऱ्याचदा पालक मात्र बदनामीच्या भीतीने पोलिसातही जात नाही. आदिवासी बहुल परिसरातील पाल, आभोडा, निमड्या, मोरव्हाल या गावांमध्ये या घटना घडल्या आहेत.