शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हवामान खात्यावर गुन्हा दाखल करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

दिवसागणिक वाढणारी महागाई आणि त्यातच प्रत्येक पिकावर किडीचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे पिकांचे उत्पादन घेताना शेतकरी मेटाकुटीला ...

दिवसागणिक वाढणारी महागाई आणि त्यातच प्रत्येक पिकावर किडीचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे पिकांचे उत्पादन घेताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच शासनाने कीटकनाशक कंपन्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अवास्तव किंमत आज कंपन्या आकारताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत.

शासनाने लवकरात लवकर चोपडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे देण्यात आले. अन्यथा शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनावर संदीप पाटील माजी जिल्हाध्यक्ष, किरण गुर्जर उपजिल्हाध्यक्ष, संजय महाजन जिल्हाध्यक्ष, सचिन शिंपी चोपडा तालुका अध्यक्ष, देवेंद्र पाटील, संजय पाटील, विनोद पाटील, नामदेव महाजन, अजित पाटील, विनोद धनगर, ॲड. अंबादास पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, वसंत पाटील, वैभव पाटील, प्रवीण नेवे, विलास माळी, नरेंद्र पाटील, ॲड. राहुल पाटील, प्रेमचंद धनगर, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, मंगेश राजपूत, नंदलाल पाटील, धानवड जीवन चौधरी, सय्यद देशमुख, सुनील पाटील, संजय पाटील, विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो १७सीडजे ४