शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धानोरा परिसरात विद्युत खांब कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

महावितरणचे दुर्लक्ष : शेतकरी बांधवांच्या कामावर परिणाम जळगाव : तालुक्यातील धानोरा परिसरात शेतातील महावितरणचे विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकले ...

महावितरणचे दुर्लक्ष : शेतकरी बांधवांच्या कामावर परिणाम

जळगाव : तालुक्यातील धानोरा परिसरात शेतातील महावितरणचे विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकले आहेत. परिणामी हे खांब वाऱ्याने कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, महावितरण प्रशासनाचे या प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

महावितरणतर्फे कृषी पंपाच्या अति उच्च क्षमतेच्या मुख्य विद्युत वाहिन्या या शेतातूनच टाकण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या वादळी वारे व पावसाळामुळे अनेक ठिकाणी हे खांब वाकले आहेत. मात्र, महावितरणतर्फे अद्याप हे खांब सुरळीत करण्यात आलेले नाहीत. पूर्ण जमिनीच्या दिशेने अर्ध्यापर्यंत हे खांब वाकल्यामुळे जोराने वारा आल्यावर हे खांब कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण होत आहे. तरी महावितरण प्रशासनाने हे खांब कोसळण्यापूर्वी तातडीने सरळ करण्याची मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.