शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नवीन कृषी कायद्याचा समर्थनासाठी कृषक समाज सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे गैरसमज काढण्यासाठी राज्य कृषक समाजाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारत कृषी समाजाचे राज्याचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मंगळवारी कृषक समाजाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रगतिशील शेतकरी वसंतराव महाजन, जगतराव पाटील, ॲड. फोकमारे आदी उपस्थित होते.

डॉ. मानकर यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून, याबाबत काही जणांकडून चुकीचे गैरसमज पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजार समितीबाहेरदेखील विक्री करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी आपला माल शेतकरी देऊ शकतात. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींबाबतचे बदल शेतकऱ्यांनी सुचवावेत; मात्र हा कायदा रद्द करणे चुकीचे असून, शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मानकर यांनी दिली.