शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृषी कायद्याचा समर्थनासाठी कृषक समाज सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे गैरसमज काढण्यासाठी राज्य कृषक समाजाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारत कृषी समाजाचे राज्याचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मंगळवारी कृषक समाजाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रगतिशील शेतकरी वसंतराव महाजन, जगतराव पाटील, ॲड. फोकमारे आदी उपस्थित होते.

डॉ. मानकर यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून, याबाबत काही जणांकडून चुकीचे गैरसमज पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजार समितीबाहेरदेखील विक्री करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी आपला माल शेतकरी देऊ शकतात. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींबाबतचे बदल शेतकऱ्यांनी सुचवावेत; मात्र हा कायदा रद्द करणे चुकीचे असून, शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मानकर यांनी दिली.