शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ...

शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नागरिक तसेच व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसला असून धरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

भाजीपालादेखील कवडीमोल भावात विकला जात असून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड बसत आहे. उडीद मूग, ज्वारी या सारख्या पिकांवर पाणी जास्त झाल्याने शेतातच त्यांना कोंब झाडावरच आले आहेत. धरणगाव तालुक्यात विक्रमी पावसाने कपाशीची लागवड जास्त असल्याने कपाशीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. तालुक्यात ९० हजार हेक्टरी कपाशी लागवड करण्यात येत असून जास्त प्रमाणात हे पीक घेतले जाते. पावसाने हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे कर्ज घेऊन किंवा सावकारांचे कर्ज घेऊन लागवड केली. मात्र, हा पैसाही वाया गेला आहे. सोसायट्यांकडून घेण्यात आलेले कर्जही माफ केले जावे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

---

वार्तापत्र कल्पेश महाजन