शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

नवीपेठेत विक्रेत्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:17 IST

खाऊ गल्लीत विक्रेत्यांनी अडविला रस्ता जळगाव : मनपा इमारतीलगत असलेल्या खाऊ गल्लीत सायंकाळी विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत ...

खाऊ गल्लीत विक्रेत्यांनी अडविला रस्ता

जळगाव : मनपा इमारतीलगत असलेल्या खाऊ गल्लीत सायंकाळी विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत आहेत. मात्र, हे विक्रेते रस्त्यातच टेबल-बाक उभे करत असल्यामुळे नागरिकांना गोलाणी मार्केटच्या पाठीमागे जाण्यासाठींही रस्ता शिल्लक राहत नसल्याचे प्रकार घडत आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

मनपा समोरील बेवारस वाहने उचलण्याची मागणी

जळगाव : मनपा इमारतीसमोर गेल्या काही महिन्यांपासून दोन कार बेवारसपणे उभ्या आहेत. यामुळे इतर वाहनांना वाहने उभी करण्यास, अडथळा निर्माण होत आहे. तसेच बेवारस कारवर मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्यामुळे, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या बेवारस वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.

कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

जळगाव : शहरातील नवीपेठेत अनेक ठिकाणच्या गल्ली बोळात नियमित साफसफाई होत असल्यामुळे, व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच गटारींही तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

स्वच्छतागृह उभारण्याची मागणी

जळगाव : जिल्हा परिषद व तहसील कार्यालय परिसरात कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत परिसरातील काही व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाकडे मागणीही केली होती. मात्र, अद्याप मनपा प्रशासनातर्फे या ठिकाणी स्वच्छतागृह उभारले नसल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी

जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही एसटी महामंडळाचे कर्मचारी नियमितपणे सेवा बजावित आहेत. चालक-वाहकांचा दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासात नागरिकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळाने या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याची

मागणी इंटक संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह राजपूत यांनी कामगार अधिकाऱ्यांकडे केली आहे.

भारनियमन बंद करण्याची मागणी

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे दररोज भारनियमन होत असल्यामुळे, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरणने हे भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महावितरणच्या कार्यकारी अभियंता सी. एन. चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनोज चौधरी, प्रमोद घुगे, चंद्रकांत पाटील, भिकन सोनवणे, धनराज जाधव, भाऊसाहेब सोनवणे, सचिन माळी, रवींद्र कोळी, महेश महाजन, गजू परदेशी उपस्थित होते.