शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यात रस नाही : मंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:18 IST

राजकारणात वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक आम्ही मित्र असतो. जनता जनार्दनच्या आशीर्वादाच्या दिशेने आम्हाला जावे लागते, असे सांगून गुलाबरावांनी ...

राजकारणात वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक आम्ही मित्र असतो. जनता जनार्दनच्या आशीर्वादाच्या दिशेने आम्हाला जावे लागते, असे सांगून गुलाबरावांनी औरंगाबाद आणि शहादा येथील बहुचर्चित राजकीय बातम्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

---

दोघे भाऊंचे पाणी कुठे गेले?

योगायोगाने जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊंना मिळत आहेत. नाथाभाऊ, गिरीशभाऊ आणि आता गुलाबभाऊ आणि तिघांकडे पाण्याचे खाते मिळाले, ते दोघे भाऊ शेतीला पाणी देत होते, मी पिण्याचे पाणी देतो. ते चारीने देत होते मी पाईपाने देतो. चारीचे पाणी वाया जाते, पाईपचे पाणी वाया जात नाही, माझे पाणी थेट पोहोचले, त्यांचे पाणी कुठे गेले मला माहीत नाही, असे सांगून त्यांनी मार्मिक टोलाही लगावला.

प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी राहू द्या !

अमळनेरच्या राजकीय युतीबाबत त्यांनी अनिल पाटील व साहेबराव पाटील यांच्या कामांच्या धडपडीचे कौतुक करून त्यांना उद्देशून सांगितले की, तुमची युती चांगली चाललीय. त्यामुळे ‘दोन्ही दादा, प्यारका वादा फिफ्टी फिफ्टी’ राहू द्या, आमची सेनेची ताकद कमी आहे, आम्हाला मान्य आहे; मात्र आम्हालाही आगामी निवडणुकीत शहरात ग्रामीण भागात कुठेतरी संधी द्या, असेही सूचक आवाहन त्यांनी केले.

कार्यकर्ते सूर्यफुलासारखे !

राजकारणात समर्थक कार्यकर्ते कसे असतात, यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, २० टक्के कार्यकर्ते सूर्यफुलासारखे असतात. जिकडे सूर्य तिकडे ते वळत असते, अशा कार्यकर्त्यांचे रक्त तपासले पाहिजे.

जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली तेव्हापासून सर्वाधिक निधी खर्च करणारा मी एकमेव पालक मंत्री आहे. इतर पालकमंत्र्यांनी पालिका, महापालिकेस निधी देण्यास टाळाटाळ केली, मी जळगाव महापालिकेस ६१ कोटी दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.