शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. दायित्व, विकासकामांसाठी २६५ कोटी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिण भागातील विकास कामांसाठी व मागील दायीत्व असे २६५ कोटी निधी देण्यात यावा,अशी मागणी शुक्रवारी जिल्हा ...

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिण भागातील विकास कामांसाठी व मागील दायीत्व असे २६५ कोटी निधी देण्यात यावा,अशी मागणी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. निधी देण्याबाबत पालकमंत्र्यांनी कामांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या तसेच चर्चेवेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी नियोजनबाबातची कार्यवाही करण्याचे सांगितले.

सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित होते. माजी जि.प सदस्य आर.जी.पाटील यांनी सन २०२०-२१ तसेच सन २०२१-२२ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी संदर्भरत मागील दायीत्व तसेच २०२१-२२ साठी जि.प प्रशासनास २६५ कोटीच्या निधी आवश्यकता असल्याचे लेखाशिर्ष निहाय निवेदन देवून चर्चा केली.

असा मागितला निधी

जनसुविधा १०० कोटी, सिंचन ६५ कोटी ३०५४ या हेडअंतर्गत ४९ कोटी, ५०५४ या हेडअंतर्गत ४८कोटी,नागरीसुविधा ४ कोटी, यात्रास्थळ ७ कोटी, नवीन शाळा खोल्या, २० कोटी, दुरूस्ती १६ कोटी, आरोग्य उपकेंद्र दुरूस्ती ३ कोटी, उपकेंद्र बांधकाम १५ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र २६ कोटी, अशा हेड निहाय निधीची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली आहे.