शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विकासकामे जोरात; पण स्वच्छतेकडे लक्ष द्यावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत. भाजप काही प्रश्नांवर आक्रमक झालेला दिसून येत आहे. ...

राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत. भाजप काही प्रश्नांवर आक्रमक झालेला दिसून येत आहे. भाजपचे बारा आमदार विधानसभेत निलंबित झाल्याने येथे या पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. सेनेच्या विरोधात या पक्षाची आक्रमक भूमिका घेतलेली दिसून येते असते. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. पालिकेची निवडणूक असल्याने नागरी प्रश्नांवर भाजप आक्रमक भूमिका घेऊन आहे. मग तो पाणी प्रश्न असो वा स्वच्छतेचा. पालिका पदाधिकाऱ्यांवर सतत टीका करून नागरिकांची कामे करण्याचा या पक्षाचा प्रयत्न असतो. विशेषत: शहरातील पाणी प्रश्न या पक्षाकडून लावून धरण्यात येत असतो. कारण गेल्या अनेक वर्षांत कोणत्याही पक्षाकडून हा प्रश्न सोडविण्यात अद्याप यश आलेले नाही. प्रश्नाचे भांडवल मात्र अनेक पक्षांनी केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले आरोप-प्रतिआरोप हे आगामी निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे.

साफसफाईवर भर द्यावा

कोरोनाने गेल्या काळात या शहराला हैराण केले होते. अनेक कुटुंबे यामुळे संकटात आली. काहींचे बळी गेले. सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर थांबला आहे. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा, असे नेहमी पावसाळ्यात म्हटले जाते. आता पावसाळा जोमाने सुरू झाला आहे. या काळात साथ रोगांची भीती व्यक्त केली जात असते. हे लक्षात घेऊन पालिकेने शहरातील साफसफाईच्या कामांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य विभागावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जावे, अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात असते.

----

वार्तापत्र