शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शहरातील काही प्रमुख मराठा नेत्यांची बैठक गुरुवारी नूतन मराठा महाविद्यालयात पार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शहरातील काही प्रमुख मराठा नेत्यांची बैठक गुरुवारी नूतन मराठा महाविद्यालयात पार पडली. त्यात मराठा आरक्षणासाठी काम करत राहण्यासाठी जिल्हास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पाठपुरावा करताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिणे, स्वाक्षरी मोहिम, सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात आंदोलन करताना जनतेचा विचार केला गेला पाहिजे. तसेच याबाबत जिल्हास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन करावी. भविष्यात कशी वाटचाल असेल, यावरही विचार व्हावा. मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे संसदेनेच त्याचा कायदा पारित करावा, अशी आग्रही मागणी असावी, असेही देवकर यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, ॲड. सचिन पाटील, संजय पवार, विनोद देशमुख, किरण साळुंखे, ॲड. सत्यजीत पाटील, नंदू पाटील, सुशील शिंदे, रवी देशमुख, ॲड. विजय पाटील, राहुल पाटील, केतन पाटील, पराग घोरपडे, पीयूष पाटील, दीपक सूर्यवंशी, योगेश पाटील, मिलिंद सोनवणे, भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

सोशल मीडियात पोस्ट करण्यास सुरुवात

नूतन मराठा महाविद्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लगेच ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅॅग करून आरक्षण देण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. त्यात ॲड. सचिन पाटील यांनी ट्विट केले. त्यानंतर मराठा समाजाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.